Menu Close

संकल्पित हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी धर्माभिमानी युवकांनी कार्यरत होणे आवश्यक ! – ह.भ.प. जनार्दन महाराज मेटे

युधिष्ठिर, वसिष्ठ ऋषि आणि कर्ण यांच्या गुणांनी युक्त असा युवक हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी प्रयत्न करू शकतो. यासाठी युवकांनी धर्माचरण करून धर्मरक्षणासाठी सिद्ध झाले पाहिजे. परात्पर…

मंदिर स्वच्छता, प्रवचन आणि देवाला साकडे घालणे यांना धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रतननगर येथील श्री सार्वजनिक हनुमान मंदिरात ३० मे या दिवशी हिंदु राष्ट्र जागृती अभियानांतर्गत विविध उपक्रम घेण्यात आले. या वेळी ह.भ.प. विश्‍वेश्‍वरराव राऊत यांची वंदनीय…

वडगाव शेरी (पुणे) येथे ‘शौर्य जागरण’ शिबीर

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने वडगाव शेरी येथील श्री आईमाता मंदिरामध्ये २८ मे या दिवशी शौर्य जागरण शिबीर पार पडले. शिबिराची…

चोपडा येथील चैतन्यदायी हिंदू एकता दिंडीतून हिंदू ऐक्याचा अविष्कार !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा अमृत महोत्सव आणि महाराणा प्रताप यांची जयंती या शुभयोगांच्या निमित्ताने २९ मे या दिवशी चोपडा येथे हिंदू एकता दिंडी पार…

नागपूर येथे बालसंस्कार शिबीर

नवेगाव येथील श्री गंगादेवी देवस्थान येथे बालसंस्कार शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिबिरात हिंदु जनजागृती समितीचे श्री. अतुल अर्वेन्ला यांनी बालसंस्काराचे महत्त्व, लहान वयातच साधना…

हिंदूंचेही एक हिंदु राष्ट्र असले पाहिजे ! – पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, हिंदु जनजागृती समिती

वर्ष २००२ मध्ये भूतान बौद्ध राष्ट्र घोषित झाल्यावर तेथील दीड लाख हिंदूंना हाकलून देण्यात आले. तेव्हा त्यांनी त्यावेळचे हिंदु राष्ट्र असलेल्या नेपाळमध्ये आश्रय घेतला होता;…

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने सावंतवाडी शहरात हिंदू एकता दिंडी

या दिंडीमध्ये हिंदु राष्ट्र स्थापनेच्या विचाराने प्रेरित झालेले विविध संप्रदाय आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना, तसेच सनातन प्रभात नियतकालिकाचे वाचक, हितचिंतक, सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे…

हिंदु राष्ट्रासह अखंड भारताचे स्वप्नही साकार होईल ! – श्री. तरुण सिंह, हिंदु युवा वाहिनी

हिंदूंमध्ये संघटन नसल्यामुळे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेत अडचणी येत आहेत. हिंदू संघटित झाल्यास जगातील कोणतीच शक्ती त्यांना हिंदु राष्ट्र स्थापण्यापासून थांबवू शकणार नाही आणि अखंड भारताचे…

कल्याण येथे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि महाराणा प्रताप यांच्या जयंतीदिनाच्या सुवर्णसंगमापासून स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्गाला प्रारंभ

अमृत महोत्सवाच्या निमित्ताने होणार्‍या शौर्य जागरण शिबिरांना समाजातून उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळत आहे. स्वसंरक्षण प्रशिक्षणाची अपरिहार्यता, शौर्य जागरणाचे महत्त्व आणि राष्ट्र-धर्म यांच्या प्रतीच्या कर्तव्याची जाणीव यांमुळे…

गणरायाच्या नगरीत हिंदू एकता दिंडीच्या माध्यमातून स्त्रीशक्तीचा जागर !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त ३० मे या दिवशी येथे हिंदू एकता दिंडी काढण्यात आली. गणरायाच्या नगरीत झालेल्या, वीरश्री निर्माण करणार्‍या दिंडींच्या माध्यमातून…