Menu Close

कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्याची तात्काळ डागडुजी करावी आणि १४ ऑगस्टपर्यंत काम पूर्ण करावे !

दुर्गाडी किल्ल्याशी लाखो जनतेच्या भावना जोडल्या गेलेल्या असल्याने किल्ल्याची युद्धपातळीवर आणि तात्काळ डागडुजी करावी, किल्ल्याची कायमस्वरूपी निगा, देखभाल आणि संरक्षण करण्यासाठीची योजना कार्यान्वित करावी.

अमरनाथ यात्रेकरूंवर आक्रमण करणार्‍या जिहादी आतंकवाद्यांना धडा शिकवा !

अमरनाथ यात्रेकरूंवर आक्रमण करणारे जिहादी आतंकवादी आणि त्यांचा आश्रयदाता पाक यांना धडा शिकवावा, धर्मांधांकडून हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांकडे दुर्लक्ष करणारे बंगालचे ममता सरकार बरखास्त करून…

श्री गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यातच विसर्जन व्हायला हवे – गिरीश पुजारी, हिंदु जनजागृती समिती

उत्सव साजरा करतांना तो शास्त्र समजून घेऊनच केला पाहिजे, तर त्याचा लाभ होतो. शाडूमातीची गणेशमूर्ती केल्यास प्रदूषणाचा प्रश्‍नच उद्भवत नाही. कृत्रिम कुंड, तसेच कागदी लगदा…

बंगालचा बांगलादेश होण्याआधी तेथे राष्ट्रपती राजवट लागू करा ! – शशिधर जोशी, हिंदु जनजागृती समिती

बंगालमध्ये होणारी धर्मांधांची प्राणघातक आक्रमणे पहाता मोदी शासनाने बंगालचा बांगलादेश होण्याची वाट न पहाता कायदा आणि सुव्यवस्था पायदळी तुडवणारे बंगाल सरकार विसर्जित करावे आणि राष्ट्रपती…

प्रत्येक वेळी हिंदूंच्या सणांवर पुरोगामी आणि पर्यावरणवादी संघटनांकडून आणला जाणारा दबाव खपवून घेणार नाही ! – आमदार राजेश क्षीरसागर

गणेशोत्सवात पुरोगामी आणि पर्यावरणवादी संघटनांकडून श्री गणेशमूर्ती दान करण्यासाठी दबावतंत्राचा वापर केला जातो. याला प्रशासनाचीही साथ असते; मात्र हिंदु धर्मानुसार गणेशमूर्तींचे वाहत्या पाण्यात विसर्जन करणे…

अतिक्रमणाच्या नावाखाली पाडलेल्या श्रीकृष्ण मंदिराच्या बांधकामास लवकरच आरंभ करणार – किशोर राजे निंबाळकर

शहरातील अजिंठा चौकातील श्रीकृष्ण मंदिराची संरक्षक भिंत चौक सुशोभिकरणाच्या आड येत असल्याचे कारण देऊन १९ जुलैच्या रात्री पाडण्यात आली. यासंदर्भात मंदिराची देखभाल करणार्‍यांना पूर्वकल्पना दिली…

शासनाने शत्रूराष्ट्र चीनच्या वस्तूंवर बहिष्कार घालेपर्यंत हिंदुत्वनिष्ठ संघटना देशभरात व्यापक आंदोलन करतच रहाणार ! – श्री. अभिषेक दीक्षित

चिनी वस्तूंची विक्री करून भारतियांच्या परिश्रमाच्या पैशांनी तो देश श्रीमंत होत आहे आणि तोच देश आपल्याला युद्धाची चेतावणी देतो; मात्र तरीसुद्धा आपले शासन त्यावर कुठलीच…

शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या कणखर नेत्याची आज भारताला आवश्यकता ! – सचिन खैरे, शिवसेना

अमरनाथ यात्रेवरील आक्रमण म्हणजे खर्‍या अर्थाने हिंदूंच्या रूढी, परंपरा आणि संस्कृती यांवर केलेले आक्रमणच आहे. याला जम्मू-काश्मीरचे शासनही तितकेच उत्तरदायी आहे.

गोव्यातील ऐतिहासिक ‘हातकातरो’ खांबाचे संवर्धन करणार – केंद्रीय सांस्कृतिकमंत्री महेश शर्मा

या निवेदनात म्हटले आहे की, १२ व्या शतकातील ‘हातकातरो’ खांब हा अत्याचारी पोर्तुगीज राज्यकर्त्यांनी गोमंतकातील हिंदूंवर केलेल्या अनन्वित अत्याचारांची साक्ष आहे. पोर्तुगीज राजवटीत गोव्यातील हिंदूंवर…

बीफवरील वक्तव्यावरून पर्रीकरांच्या राजीनाम्याची विहिंपची मागणी

गोव्यात गोमांसाचा तुटवडा निर्माण झाल्यास इतर राज्यातून त्याची आयात करू, असे आश्वासन गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिले.