हिंदु धर्मावरील आक्रमणे परतवून लावण्यासाठी हिंदूंनी शक्तीची उपासना करावी. धर्मांतर, हिंदुविरोधी कायदे याला संघटितपणे विरोध केला पाहिजे, असे प्रतिपादन वसई (मेधे) येथील ‘श्री परशुराम तपोवन…
येथील सुप्रसिद्ध चन्नकेश्वर देवालयात पिढ्यान्पिढ्या रथोत्सव होत आहे; परंतु या धार्मिक रथोत्सवात काही दशकांपूर्वी कुराणाचे पठण करण्याची हिंदु धर्मविरोधी प्रथा घुसवण्यात आली. ही अयोग्य प्रथा…
‘दुर्गा वाहिनी’च्या साध्वी ऋतंभरा यांच्या कृपाप्राप्त साध्वी सत्यप्रिया यांच्या श्रीरामकथा वाचनाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या सौ. संदीप कौर मुंजाल यांनी साध्वी…
भारताची फाळणी धर्माच्या आधारावर झाली, मग हे राष्ट्र निधर्मी कसे ? हिंदु राष्ट्र असतांना भारताला ‘सेक्युलर’ (निधर्मी) घोषित करण्यात आले. धार्मिक अधिष्ठान असलेले राष्ट्र निधर्मी…
माहिम (मुंबई) येथील समुद्रातील अवैध मजार सरकारने उद्ध्वस्त केली, हे अभिनंदनीय आहे. अनेक ठिकाणी अनधिकृत दर्गे, मजारी, बांधकामे नष्ट करण्याचा विषय आला की, प्रशासन कायदा-सुव्यवस्थेचे…
हिंदु भगिनींनो, ‘लव्ह जिहाद’ हा हिंदु मुलींच्या भावनांशी केलेला खेळ असून ते धर्म-परंपरा यांवरील संकट आहे. त्यामुळे ‘लव्ह जिहाद’चे भीषण परिणाम टाळण्यासाठी हिंदूंनी जागृत होण्याची…
या वेळी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’कडून मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आलेल्या ९ ठरावांमध्ये पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत.
तेलंगाणामध्ये हिंदुत्वाचे कार्य करण्यासाठी पुष्कळ संघर्ष करावा लागतो. सरकार हिंदुत्वनिष्ठांना विविध प्रकारचे त्रास देते; परंतु आपल्याला कोणत्याही परिस्थितीत धर्मकार्य पुढे घेऊन जायचे आहे.
हलाल जिहादप्रमाणे मुसलमानांच्या वक्फ बोर्डाकडून लँड जिहादचा प्रकार चालू आहे. वक्फ बोर्डाला कायद्याने हिंदूंचे घर, दुकान, शेती, भूमी आणि धार्मिक स्थळे यांसह सरकारची संपत्ती बळकावण्याचे…
हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या वतीने नंदुरबार शहरातील श्री मोठा मारुति मंदिरात, तसेच वावद गावात सामूहिक गुढीचे पूजन करण्यात आले.