Menu Close

चेन्नई येथे अखिल भारत हिंदु महासभेच्या वतीने साधना आणि हिंदु धर्म यांविषयी मार्गदर्शन

अखिल भारत हिंदु महासभेच्या वतीने पेरंबूर येथे १७ जून या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये धर्माभिमानी आणि विविध संघटनांचे नेते सहभागी झाले होते

हिंदु जनजागृती समितीच्या ‘राष्ट्रीय साधना आणि कार्यवृद्धी शिबिरा’ला प्रारंभ

हिंदु जनजागृती समितीच्या सेवकांची आध्यात्मिक उन्नती होऊन हिंदु राष्ट्र प्रस्थापित झाले पाहिजे : सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

क्षात्रतेजाचा जागर होईल, तेव्हा हिदूंचा विजय सुनिश्‍चित : प्रा. कुसुमलता केडिया

शौर्यजागरण करण्यासाठी वीररसयुक्त गीतांचे गायन करा, शाळांमधून सैनिकी शिक्षण देणे बंधनकारक करण्याची मागणी करा. आपल्याला जेव्हा देहावर नाही, तर मनामध्ये केशरी माळा घालण्याची इच्छा होईल;…

हिंदूराष्ट्र नेपाळ धर्मनिरपेक्ष होण्यामागे ‘युरोपीय युनियन’ आणि काँग्रेस शासन – डॉ. माधव भट्टराई, माजी राजगुरु, नेपाळ

नेपाळच्या संविधानात ‘धर्मनिरपेक्ष’ हा शब्द घुसडण्यात आला. परिणामी जगाच्या पाठीवर असलेले एकमात्र हिंदु राष्ट्र नष्ट झाले.

एकतर्फी संघर्षविरामचा कद्रें शासनाचा निर्णय आत्मघातकी !

स्थानिक शासन त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरवत आहे, अशी धक्कादायक माहिती ‘यूथ फॉर पनून कश्मीर’चे राष्ट्रीय संयोजक श्री. राहुल कौल यांनी येथे आयोजित एका पत्रकार…

अखिल भारतीय हिंदू अधिवेशन हे अलौकिक कार्य ! – पू. संभाजीराव भिडे (गुरुजी)

श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडे (गुरुजी) यांनी अखिल भारतीय हिंदू अधिवेशनासाठी दिलेले आशीर्वचन.

श्रीलंकेतील हिंदूंना आधार देण्यासाठी भारतातील हिंदूंनी पुढाकार घेणे आवश्यक !

प्रभु श्रीरामचंद्रांनी रावणाचा वध करून श्रीलंकेतील अधर्माचे राज्य नष्ट केले; मात्र आज श्रीलंकेतील हिंदूंवर पुन्हा संकटांचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्यावर अनन्वित अत्याचार होत आहेत. श्रीलंकेतील…

ब्राह्मतेजाद्वारे क्षात्रतेज जागृत झाल्यास विश्‍वात हिंदु राष्ट्र्र स्थापन होईल – स्वामी संवित् सोमगिरीजी महाराज

हिंदूंनी ब्राह्मतेजाद्वारे क्षात्रतेज जागृत केल्यास भारतासह विश्‍वात सर्वत्र हिंदु राष्ट्र स्थापन होईल, असे मार्गदर्शन महंत स्वामी संवित सोमगिरीजी महाराज यांनी केले.

संविधानातील धर्मनिरपेक्षता हा शब्द हटवून सनातन हिंदु धर्माला संविधानिक संरक्षण द्या – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

समाजात सुव्यवस्था निर्माण करायची असेल, तर हिंदु राष्ट्राची स्थापना हाच उपाय आहे, असे प्रतिपादन सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केले.

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांची ‘मीडिया ट्रायल’ करून त्यांना खोटे आणि दोषी ठरवले : साध्वी रेखा बहनजी

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्याविषयीही ‘मीडिया ट्रायल’ करून त्यांना खोटे आणि दोषी ठरवले गेले. हा संतांवर झालेला अत्याचार आहे. त्यासाठी हिंदूंनी जागे होऊन संघटितपणे खांद्याला…