अखिल भारत हिंदु महासभेच्या वतीने पेरंबूर येथे १७ जून या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये धर्माभिमानी आणि विविध संघटनांचे नेते सहभागी झाले होते
हिंदु जनजागृती समितीच्या सेवकांची आध्यात्मिक उन्नती होऊन हिंदु राष्ट्र प्रस्थापित झाले पाहिजे : सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे
शौर्यजागरण करण्यासाठी वीररसयुक्त गीतांचे गायन करा, शाळांमधून सैनिकी शिक्षण देणे बंधनकारक करण्याची मागणी करा. आपल्याला जेव्हा देहावर नाही, तर मनामध्ये केशरी माळा घालण्याची इच्छा होईल;…
नेपाळच्या संविधानात ‘धर्मनिरपेक्ष’ हा शब्द घुसडण्यात आला. परिणामी जगाच्या पाठीवर असलेले एकमात्र हिंदु राष्ट्र नष्ट झाले.
स्थानिक शासन त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरवत आहे, अशी धक्कादायक माहिती ‘यूथ फॉर पनून कश्मीर’चे राष्ट्रीय संयोजक श्री. राहुल कौल यांनी येथे आयोजित एका पत्रकार…
श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडे (गुरुजी) यांनी अखिल भारतीय हिंदू अधिवेशनासाठी दिलेले आशीर्वचन.
प्रभु श्रीरामचंद्रांनी रावणाचा वध करून श्रीलंकेतील अधर्माचे राज्य नष्ट केले; मात्र आज श्रीलंकेतील हिंदूंवर पुन्हा संकटांचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्यावर अनन्वित अत्याचार होत आहेत. श्रीलंकेतील…
हिंदूंनी ब्राह्मतेजाद्वारे क्षात्रतेज जागृत केल्यास भारतासह विश्वात सर्वत्र हिंदु राष्ट्र स्थापन होईल, असे मार्गदर्शन महंत स्वामी संवित सोमगिरीजी महाराज यांनी केले.
समाजात सुव्यवस्था निर्माण करायची असेल, तर हिंदु राष्ट्राची स्थापना हाच उपाय आहे, असे प्रतिपादन सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केले.
पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्याविषयीही ‘मीडिया ट्रायल’ करून त्यांना खोटे आणि दोषी ठरवले गेले. हा संतांवर झालेला अत्याचार आहे. त्यासाठी हिंदूंनी जागे होऊन संघटितपणे खांद्याला…