मुळात हिंदु संघटनांना अशी मागणीच करावी लागू नये. केंद्र सरकारने स्वतःहून हा कायदा केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !
आजची स्थिती पाहिली, तर हिंदु युवक-युवती पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे धर्मापासून दूर जात आहेत. त्यामुळे त्यांचे बौद्धिक धर्मांतर होत असल्याचे लक्षात येत आहे.
वैद्यकीय उपचार करतांना अध्यात्मशास्त्र अंतर्भूत केल्यास रोगाचे निदान आणि उपचार अधिक प्रभावीपणे करणे शक्य ! – डॉ. (सौ.) ज्योती खोदनापूर, हिंदु जनजागृती समिती
आज देशभरातील महिला विनयभंग, बलात्कार, हत्या आणि लव्ह जिहाद यांसारख्या विविध अत्याचारांनी पीडित आहे. या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पूर्वोत्तर भारताच्या महिलांसाठी १० दिवसीय…
विडंबन करणार्या आस्थापनांच्या लेखी हिंदूंच्या धार्मिक भावनांची किंमत शून्य आहे. आता केंद्रशासनानेच विडंबन करणार्यांच्या विरोधात कठोर कायदा करावा !
अधर्माच्या राज्यात अन्याय वाढत असतांना छत्रपती शिवरायांनी कालमहात्म्यानुसार शौर्याची उपासना करून धर्माचे रक्षण केले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आजही अनेक दुष्प्रवृत्तींनी समाज त्रासलेला आहे.
धर्मांधांकडून ‘हलाल’ जिहादद्वारे धार्मिक आधारावर पैसा उभा करून समांतर अर्थव्यवस्था उभी केली जात आहे. ही अर्थव्यवस्था राष्ट्र आणि धर्म विरोधी कृत्यांसाठी अर्थपुरवठा करते म्हणजेच ती…
येथील वल्लभगडमध्ये २८ ऑक्टोबर या दिवशी २१ वर्षीय निकिता तोमरची धर्मांध तौसिफ याने गोळी मारून हत्या केली. ही केवळ हत्या नसून यामागे ‘लव्ह जिहाद’ची संकल्पना…
या परिसंवादामध्ये हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी नवरात्रोत्सवाशी संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे दिली.
हिंदूंनो, १०० वर्षांपूर्वी झालेल्या खिलाफत चळवळीचा खरा इतिहास जाणून घेऊन राष्ट्र आणि धर्म रक्षणासाठी सज्ज व्हा ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती