Menu Close

कुडाळ येथे हिंदु जनजागृती समितीच्या वाहनफेरीला हिंदुत्वनिष्ठांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २९ जानेवारी २०२३ या दिवशी शहरातील कुडाळ हायस्कूलच्या मैदानात आयोजित केलेल्या सार्वजनिक हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रचारार्थ ही फेरी काढण्यात आली.

रत्नागिरी जिल्ह्यातील जलप्रदूषणाविषयी ‘राष्ट्रीय हरित प्राधिकरणा’कडे याचिका प्रविष्ट

रत्नागिरी आणि राजापूर या २ नगर परिषदांकडून प्रतिदिन ८८ लाख आणि २० लाख लिटर सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता समुद्र आणि नदी यांमध्ये सोडले जात…

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आध्यात्मिक सामर्थ्य आणि हिंदूसंघटन यांची आवश्यकता – गोविंद चोडणकर, हिंदु जनजागृती समिती

श्री. गोविंद चोडणकर म्हणाले, ‘‘मंदिरे ही हिंदु धर्माची आधारशिला आहे, तसेच मोठ्या प्रमाणात सकारात्मकता आणि चैतन्य प्रदान करणारी केंद्रे आहेत.

नगर येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेनिमित्त काढलेल्या वाहनफेरीत १०० हून अधिक दुचाकींचा समावेश !

नगर येथे २२ जानेवारी या दिवशी होणार्‍या हिंदु-राष्ट्र जागृती सभेच्या निमित्ताने २० जानेवारी या दिवशी सकाळी ११ वाजता वाहन फेरी काढण्यात आली.

हिंदु धर्माचे तुकडे करून त्‍यातून ‘लव्‍ह जिहाद’सारख्‍या घटना घडत असतील, तर रस्‍त्‍यावर उतरलेच पाहिजे – शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार, भाजप

लव्‍ह जिहाद, धर्मांतर आणि गोहत्‍या या विरोधात कायद्यात पालट करण्‍यासाठी सर्वांच्‍या सहकार्याने प्रयत्न करू. आपली एकजूट कायम ठेवा, हिंदु समाजाची ताकद वाढली पाहिजे, असे परखड…

‘हलाल प्रमाणपत्रा’वर बंदी आणली पाहिजे – रमेश शिंदे, राष्‍ट्रीय प्रवक्‍ते, हिंदु जनजागृती समिती

बहुसंख्‍य हिंदु समाजाकडून अज्ञानामुळे हलाल प्रमाणपत्र असणारे खाद्यपदार्थ खरेदी करणे चालू आहे. त्‍यामुळे अशा ‘हलाल प्रमाणपत्रा’वर बंदी आणली पाहिजे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे राष्‍ट्रीय प्रवक्‍ते रमेश…

सनातन धर्म हा ‘हिंदु राष्‍ट्रा’चा प्राण – बबिता गांगुली, हिंदु जनजागृती समिती

अनादी काळापासून सनातन हिंदु धर्माच्‍या सिद्धांतानुसार भारताची राज्‍यव्‍यवस्‍था कार्यरत होती. त्‍या वेळी भारत वैभवाच्‍या शिखरावर होता; परंतु स्‍वातंत्र्यानंतर ‘सेक्‍युलर’ (निधर्मी) व्‍यवस्‍थेमुळे बहुसंख्‍य हिंदू असुरक्षित झाले…

काश्‍मीर आतंकवाद मुक्‍त करण्‍यासाठी ‘ऑपरेशन ऑल क्‍लिन’ पूर्ण करा – राहुल कौल, राष्‍ट्रीय संयोजक, यूथ फॉर पनून कश्‍मीर

कलम ३७० हटवल्‍यानंतरही काश्‍मिरी हिंदूंच्‍या स्‍थितीत फरक पडलेला नाही. काश्‍मीरला आतंकवादापासून मुक्‍त करायचे असेल, तर ‘ऑपरेशन ऑल क्‍लिन’ पूर्ण करावे लागेल, असे स्‍पष्‍ट प्रतिपादन ‘यूथ…

तीर्थक्षेत्रांना पर्यटनाचा दर्जा देण्‍यात आल्‍यास असंतोष निर्माण होईल – केतन शहा

जैन समाजाच्‍या २४ तीर्थंकरांमधील २० तीर्थंकर ‘सम्‍मेद शिखरजी’ या पवित्र पर्वतावर साधना करून मोक्षाला गेले आहेत. अशा पवित्र ठिकाणाला सरकारने पर्यटन क्षेत्र म्‍हणून घोषित केलेले…

गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) येथे ‘हिंदु जनसंघर्ष मोर्च्या’त हिंदूंचा आविष्कार !

लव्ह जिहाद, धर्मांतर, गोहत्या यांच्या विरोधात कठोर कायदा व्हावा, अशी मागणी करत १० सहस्र हिंदूंनी मोर्च्यात सहभागी होऊन हिंदु शक्तीचा आविष्कार दाखवला.