Menu Close

भिवंडी येथे बँक ऑफ इंडियाच्या हिंदु शाखा व्यवस्थापकांना धर्मांधांकडून मारहाण

कासारआळी येथील बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक श्री. नीळकंठ उमरेडकर हे ग्राहकांचे अर्ज भरून घेत असतांना अफीक अकील पंजाबी आणि अकील हमीद पंजाबी या धर्मांधांनी…

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात होणार्‍या अपप्रकारांमध्ये विश्‍व हिंदू परिषदेने लक्ष घालावे !

विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात चालू असलेला अनागोंदी कारभार, भ्रष्टाचार, भाविकांच्या भावना दुखावणारे निर्णय आणि शासनाचे याकडे असणारे दुर्लक्ष याविषयी माहिती देऊन ‘यामध्ये विश्‍व हिंदू परिषदेने लक्ष घालावे’,…

संविधानामध्ये पालट करून भारताला हिंदु राष्ट्र बनवले पाहिजे ! – डॉ. प्रवीण तोगाडिया, महामंत्री, विश्‍व हिंदु परिषद

भारतात सहस्रो देवळे वर्षानुवर्षे सुरक्षित होती; पण मुसलमान आक्रमकांच्या आक्रमणानंतर सर्व उद्ध्वस्त झाले. काशी विश्‍वेश्‍वर, सोमनाथ मंदिर अशी अनेक देवळे पाडण्यात आली. ५० कोटी हिंदूंची…

भारताला गतवैभव प्राप्त करून देणे, हे हिंदु जनजागृती समितीचे कार्य ! – श्रीश्रीश्री मुक्तानंद स्वामीजी, कर्नाटक

पुढील २-३ वर्षांत आपल्याला भाषा, जाती, संप्रदाय, संघटना, पक्ष आदींमध्ये विभागल्या गेलेल्या हिंदु समाजाचे महासंघटन करायचे आहे. त्यातूनच प्रभावशाली संघशक्तीचा उदय होऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी…

हिंदूंवरील अन्याय दूर करण्यासाठी समान नागरी कायदा करणे आवश्यक ! – साध्वी डॉ. प्राचीदेवी

रामजन्मभूमी सूत्राचा निवडणुकीतील लाभासाठी वापर करून घेऊ नका, तर राममंदिर प्रत्यक्ष उभारणीसाठी ध्येय धोरणे ठरवून बांधावे, असे उद्गार हरिद्वार येथील डॉ. प्राचीदेवी यांनी यावल तालुक्यातील…

मंदिर सरकारीकरणाचा धोका लक्षात घेऊन हिंदूंनी संघटित व्हावे ! – राहुल कोल्हापुरे, सनातन संस्था

मंदिरे हिंदु धर्मियांची ‘चैतन्यस्रोत’ आहेत. त्यांची काळजी घेणे आणि संरक्षण करणे, हे हिंदूंचे आद्यकर्तव्य आहे. ‘देव मस्तकी धरावा । अवघा हलकल्लोळ करावा ॥’ या समर्थ…

भगवा ध्वज हा हिंदु संस्कृतीचे प्रतीक असल्याने मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध ! – नारायणराव कदम, हिंदु एकता आंदोलन

निवडणुकीच्या संदर्भात भाजपच्या झालेल्या एका मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘काही लोक भगवा झेंडा घेऊन खंडणी मागतात’, असे वक्तव्य केले होते. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी…

घुसखोरी रोखण्यासाठी हिंदु राष्ट्र हवे !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात इंग्रजांनीही आपले हात-पाय पसरायला आरंभ केला होता. हे व्यापाराच्या निमित्ताने आलेले घुसखोर पुढे डोईजड होणार आहेत, हे महाराजांनी वेळीच ओळखले होते…

बिहारमध्ये श्री सरस्वतीमूर्ती विसर्जनाच्या वेळी हिंसाचार

दरभंगाच्या कुशेश्‍वरस्थान बाजारात २ फेब्रुवारीच्या रात्री श्री सरस्वतीदेवीच्या मूर्ती विसर्जनाच्या मिरवणुकीवर आक्रमण करण्यात आले. या वेळी दोन गटांमध्ये जोरदार मारामारी झाली, तसेच गोळीबार करण्यात आला.…

छत्तीसगड : ढोलकल पर्वतावरील माओवाद्यांनी दरीत फेकून दिलेली गणेशमूर्ती शोधण्यात यश !

ढोलकाल डोंगरावरची ही श्रीगणेशमूर्ती नागवंशातील आहे. २६ जानेवारीला आलेल्या पर्यटकांना श्रीगणेशाची मूर्ती जागेवर नसल्याचे निदर्शनास आले. याविषयी शोधपथकाने शोध घेतल्यावर येथील जंगलात या मूर्तीचे तुकडे…