Menu Close

कोल्हापूर : देवीला साडी नेसवण्याची पद्धतच ठाऊक नसल्याने ७४ उमेदवार प्रात्यक्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण

हा तर मंदिर सरकारीकरणाचा गंभीर दुष्परिणामच ! देवीला साडीच नेसवता येत नसेल, तर असे पगारी पुजारी देवीशी संबंधित पूजाविधी कसे पार पाडतील, याचा विचारच न…

अमेरिकेत बिअरचे नाव ‘हनुमान’ ठेवून देवतेचे विडंबन

अमेरिकेतील व्हर्जिनिया प्रांतात असलेल्या सलेम या शहरात ‘ओल्डे ब्रिविंग’ या बिअर आणि इतर मद्ये यांची निर्मिती करणार्‍या आस्थापनाने तिच्या एका बिअर उत्पादनाचे नाव ‘हनुमान’ असे…

सत्तेत आल्यास काँग्रेस अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी प्रयत्न करील : काँग्रेस नेते हरीश रावत

देशात ५५ वर्षांपेक्षा अधिक काळ सत्तेत असतांना काँग्रेस हे करू शकली नाही, उलट सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून ‘राम काल्पनिक होता’, असे सांगत स्वतः श्रीरामाने…

नाशिकमध्ये कीर्तनाच्या नावाखाली ख्रिस्त्यांकडून धर्मपरिवर्तनाचा कट !

हिंदूंनो, हिंदु परंपरेतील विविध गोष्टींचा वापर करून ख्रिस्ती पंथाचा प्रसार करण्याचे आणि त्या माध्यमातून फसवून तुमचे धर्मांतर करण्याचे धूर्त ख्रिस्त्यांचे षड्यंत्र जाणा !

हंपी (कर्नाटक) येथील ऐतिहासिक विष्णु मंदिराची तोडफोड करणार्‍यांना शिक्षा

हिंदूंचा एैतिहासिक आणि गौरवशाली ठेवा जपायचा सोडून त्याचा विध्वंस करणारे असे जन्महिंदूच हिंदु धर्माचे खरे वैरी आहेत !

आपण धर्माचे रक्षण केल्यास धर्म आपले रक्षण करील : धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी

सैनिक देशाच्या रक्षणासाठी आपले रक्त सांडतात. त्याचप्रमाणे प्रत्येकाने धर्मरक्षणासाठी आपले कर्तव्य बजावले पाहिजे. धर्मरक्षणाचे महत्त्व ऋषिमुनींनी सांगितले आहे. आपण धर्माचे रक्षण केल्यास धर्म आपले रक्षण…

राज्यकर्ते शिवछत्रपतींचा आदर्श अनुसरत नाहीत, हे देशाचे दुर्दैव !

जेम्स डगलस या ब्रिटीश यात्रेकरूने भारतभ्रमण केल्यानंतर ब्रिटनमध्ये परत गेल्यावर सांगितले, ‘मूठभर इंग्रज कोट्यवधी भारतियांवर राज्य करू शकले; कारण भारतीय छत्रपती शिवाजी महाराजांना विसरले !’

भोपाळ येथील काँग्रेसच्या फलकावर राहुल गांधी ‘राम’, तर पंतप्रधान मोदी ‘रावण’ !

हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्‍या काँग्रेसच्या विरोधात गुन्हा नोंद करून संबंधितांना कारागृहात डांबायला हवे ! अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांचा असा अवमान करण्याचे धाडस कोणीही कधी दाखवत नाही,…

सत्ता हवी असणार्‍या राजकीय पक्षाने हिंदूंच्या मागण्यांची पूर्तता करावी : कपिल मिश्र

आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ता हवी असणार्‍या राजकीय पक्षाने हिंदूंच्या न्याय्य मागण्यांची पूर्तता केली पाहिजे, असे प्रतिपादन नवी देहली येथील अपक्ष आमदार तथा ‘हिंदु चार्टर’चे श्री. कपिल…

साई संस्थान घोटाळा : हिंदु जनजागृती समितीच्या जनहित याचिकेवर २५ फेब्रुवारीला सुनावणी

साई संस्थानला ५० सहस्रांपेक्षा अधिक रुपयांची खरेदी करायची असेल, तर त्यासाठी राज्यशासनाची अनुमती घ्यावी लागते; मात्र कुंभमेळ्याच्या नावाने करण्यात आलेली सर्व खरेदी राज्यशासनाच्या अनुमतीविना करण्यात…