केरळच्या माकप सरकारने आंतरधर्मीय विवाह करणार्यांना १ वर्षासाठी घर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घोषित केला आहे. या योजनेला गोंडसपणे ‘सुरक्षित घर’, असे नाव दिले आहे.…
‘सरकारीकरण झालेल्या मंदिरांचे पावित्र्य, व्यवस्था, धार्मिक श्रद्धा, भावना यांना धक्का लागणार नाही, अशी कारवाई करावी’, अशी मागणी करणारे निवेदन हिंदु जनजागृती समितीकडून कोटा श्रीनिवास पुजारी…
६ जानेवारी २०१४ या दिवशी ऐतिहासिक निकालाद्वारे तमिळनाडू शासनाचा चिदंबरम् येथील सुभानयगार (श्री नटराज मंदिर) मंदिरावर प्रशासक नेमण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रहित केला आहे.
रामकृष्ण जल्मी या तथाकथित ‘सामाजिक’ कार्यकर्त्याने त्यांच्या भाषणात भगवान परशुराम यांच्याविषयी अवमानकारक आणि अत्यंत हीन वक्तव्ये केली.
‘देश, राज्य, शहर, गाव आदी ठिकाणी जेथे हिंदू अल्पसंख्यांक असतात, तेथे त्यांना पलायनच करावे लागते’, हा इतिहास आणि वर्तमान आहे. याकडे पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी सोयीस्करपणे दुर्लक्ष…
संपूर्ण देशात या कायद्याविरुद्धच्या आंदोलनात ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ने १२० कोटी रुपये व्यय केले आहेत. हा आंतरराष्ट्रीय विषय असल्याने याची ‘एन्.आय.ए.’कडून चौकशी करण्यात येऊन देशद्रोही…
आमदार भरतशेठ गोगावले आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी !
देहलीतील हिंसाचार धर्मांधांनी केला असून त्यात बहुसंख्य हिंदूंची प्रचंड हानी झाली आहे, त्यांच्या हत्या झाल्या आहेत. असे असतांना अशा प्रकारची विधाने करून धर्मांधांना पाठीशी घालणार्या…
नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात एम्.आय.एम्.चे पक्षप्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांची भिवंडी शहरात २७ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी सभा आयोजित करण्यात आली होती.
शिवजयंतीला आपण शिवरायांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आपले आयुष्य जगलो, तर शिवरायांचे आदर्श हिंदवी स्वराज्य म्हणजेच हिंदु राष्ट्र येण्यास फार वेळ लागणार नाही.