नशितगंजमधील एका भाजीमंडईमध्ये सर्व भाज्यांच्या संस्कृत नावांचा फलक लावण्यात आला आहे. ‘संस्कृतच आमची प्रमुख भाषा आहे. सरकार संस्कृतसंदर्भात पक्षपात करून त्याकडे दुर्लक्ष करत आहे’, असे…
पाकच्या संसदेत गेल्या वर्षी अल्पसंख्यांक समाजातील महिलांचे बलपूर्वक धर्मांतर करून त्यांच्याशी विवाह करण्यावर प्रतिबंध आणण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी करण्यात आली होती. या संदर्भात माल्ही यांनी प्रस्ताव…
फोटोशूट केल्यानंतर शिक्षकाने सर्व फोटो आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केले होते. फेसबुकवर पोस्ट करण्यात आलेले फोटो काही तासाभरात सोशल मीडियात व्हायरल झाले. त्यानंतर संतापलेल्या विद्यार्थिनींच्या…
शेवटी हिंदूंना समानता कधी मिळणार? या विषयावर हे चर्चासत्र चालू होते. यात मुंबईतील भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी, प्रसिद्ध अधिवक्त्या प्रज्ञा भूषण आणि मौलाना अशरफ जिलानी…
गोरक्षकांवर होणार्या आक्रमणाविषयी कथित असहिष्णुतावाले आणि मानवाधिकाराचे गळे काढणारे आता गप्प का ? गोहत्याबंदीच्या कायद्याची प्रभावी कार्यवाही झाली असती, तर हिंदूंवर अशी वेळ आली नसती !
भारतीय भू-वैज्ञानिकांनी भारतातील विविध भागांमधील गरम पाण्याच्या कुंडांचा अभ्यास केला आहे. परंतु या कुंडांमधील पाणी प्रत्येक ऋतूमध्ये कसे काय गरम राहते, हे रहस्य अजूनही कायम…
मेणबत्ती फुंकर मारून विझवल्यामुळे वाढदिवसाच्या केकवरील जंतूंची संख्या १ सहस्र ४०० टक्क्यांनी वाढते. या जंतूंमुळे आरोग्याला धोका निर्माण होतो, अशी माहिती अमेरिकेतील क्लेमसन विद्यापिठाच्या वैज्ञानिकांनी…
२६ जुलैच्या रात्री राणी की सराय येथील रुदरी वळणावर ३३ वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेली भगवान शंकराची मूर्ती अज्ञाताकडून तोडण्यात आली. याची माहिती दुसर्या दिवशी सकाळी…
अर्धांगवायूचा झटका आलेला बसचालक आणि प्रवासी यांचे प्राण वाचवणारे ऋषीतुल्य पू. संभाजीराव भिडेगुरुजी !
सोलापूर येथून बैठका संपवून पू. संभाजीराव भिडेगुरुजी लातूर-कोल्हापूर बसने सांगली येथे येत होते. पहाटे ४.३० वाजता बस कुची (तालुका-कवठेमहांकाळ) जवळ आल्यावर बसचालकाला काहीतरी होत असल्याचे…
मागील २७ वर्षांमध्ये आतंकवाद्यांनी अमरनाथ यात्रेकरूंवर ३६ वेळा आक्रमणे केली. या आक्रमणांमध्ये ५३ भाविकांचा मृत्यू झाला आहे, तर १६७ जण घायाळ झाले, अशी माहिती गृह…