बॉलिवूडमध्ये एकमेकांना ‘इन्शाअल्लाह’ असे सर्रास म्हटले जाते; पण ‘जय श्रीराम’ म्हटल्याचे मी ऐकलेले नाही. बॉलिवूडमधील खान मंडळींनी हिंदु महिलांशी विवाह करून अप्रत्यक्षपणे ‘लव्ह जिहाद’लाच प्रोत्साहन…
हरियाणामध्ये भाजपचे सरकार असतांना तेथे हिंदू असुरक्षित असणे, अपेक्षित नाही ! तेथील हिंदूंची दुःस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या रक्षणार्थ भाजप सरकारने पावले उचलावी, अशी हिंदूंची अपेक्षा…
हिंदु तरुणीला धर्मांधांनीच पळवून नेले असणार यात हिंदूंना शंका असण्याचे कोणतेही कारण नाही. मुसलमानबहुल बांगलादेशमध्ये हिंदूंनी काहीही केले नाही, तरी ते ‘हिंदु’ असल्याने त्यांच्यावर आक्रमणे…
अशा पोलिसांवर कलम ३०२ अंतर्गत गुन्हा नोंदवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे !
हरियाणातील बल्लभगडमधील अग्रवाल महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर हिंदु तरुणी निकिता तोमर हिची तौसिफ याने गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेनंतर धर्मांधांच्या विरोधात वातावरण पुन्हा तापले आहे.
फ्रान्सच्या पावलावर पाऊल टाकत भारताने आता आतंकवादाचा बीमोड करण्यासाठी पावले उचलावीत. आतंकवाद्यांनाच धडकी भरेल, असा राष्ट्रवाद निर्माण करायला हवा. ‘ठकास महाठक’ होण्याची वेळ आता आली…
हिंदूंनो, प्रतिवर्षी केवळ कर्मकांड म्हणून शस्त्रपूजन, अपराजितापूजन आणि सीमोल्लंघन करण्यापेक्षा या विजयादशमीपासून हिंदु समाजाचे रक्षण, तसेच देशहित यांसाठी खरेे सीमोल्लंघन करण्याचा निश्चय करा !
कर्नाटक उच्च न्यायालयाने बेंगळुरू शहरापासून ८० किलोमीटर अंतरावर असणार्या कपालबेट्टा गावामध्ये जगातील सर्वांत उंच असणारी येशू ख्रिस्ताची मूर्ती लावण्यावर स्थगिती दिली आहे.
नालासोपारा (जिल्हा पालघर) येथे गोवंशियांची हत्या रोखण्यासाठी गेलेले गोरक्षक राजेश पाल यांच्यावर पोलिसांना न जुमानता २०० हून अधिक धर्मांधांकडून जीवघेणे आक्रमण
गेल्या २० दिवसांपासून चालू असलेल्या आर्मेनिया आणि अजरबैझान यांच्यातील युद्धामध्ये आतापर्यंत ५२ सहस्रांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अजरबैझानला तुर्कस्थान, पाक यांचे सैन्य आणि इस्लामिक…