बिहारमधील सरकारी अनुदान मिळणार्या काही मदरशांमध्ये धार्मिक कट्टरतावाद शिकवला जात आहे. येथे हिंदूंना ‘काफीर’ म्हटले जाते. येथे शिकवली जाणारी अनेक पुस्तके पाकिस्तानात छापली असल्याचे उघड…
वर्ष २०१५ पासून राज्य सरकारने ‘महाकवी कालिदास संस्कृत साधना’ पुरस्काराचे अनुदान दिलेले नाही. वर्ष २०१५ ते २०२१ या कालावधीत ‘कवी कालिदास संस्कृत विश्वविद्यालया’ने स्वखर्चाने हे…
‘संगीत वस्त्रहरण’ या मराठी नाटकामध्ये भारतीय संस्कृतीचे आदर्श असलेल्या भीष्म, विदूर, द्रौपदी आदी आदर्श व्यक्तीमत्त्वांचे टोकाचे विडंबन करण्यात आले आहे.
अलीकडेच शहरातील एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे. यात एक पाकिस्तानी व्यक्ती आणि त्याची मैत्रिण यांना एका टॅक्सी चालक रस्त्याच्या मधोमध गाडी थांबवून फटकारतांना दिसत आहे.
बांगलादेशातील हिंदु-बौद्ध-शीख-जैन यांना भारतात आश्रय द्या. त्यांचे हत्याकांड होतांना भारत सरकारने गप्प बसणे योग्य नव्हे. त्यांना वाचवणे आवश्यक आहे, असे आवाहन ‘हिंदु लॉ बोर्ड’चे अध्यक्ष…
बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून चालू असलेला हिंसाचार राजधानी ढाक्यामध्ये काही प्रमाणात थांबला. त्यानंतर हिंदूंच्या विरोधातील अत्याचारांच्या संदर्भात तेथील हिंदु जागरण मंचने येथे निदर्शने केली.
पाकिस्तान क्रिकेट संघातील हिंदु असणारे माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया यांनी बांगलादेशात हिंदूंवरील आक्रमणांवरून सामाजिक माध्यमांतून पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे.
बांगलादेशात मुसलमानांनी एका हिंदु कुटुंबाची हत्या करून त्यांच्या मुलीचे अपहरण केले.’ या व्हिडिओमध्ये काही मुसलमान एका महिलेला उचलून नेत तिला एका चारचाकी गाडीमध्ये कोंबत असल्याचे…
येथील नागथम्मन् आणि सेलियाम्मन् मंदिरांत धार्मिक कार्यक्रम चालू आहे. त्या निमित्ताने संपूर्ण मंदिर परिसर सजवण्यात आला आहे. अशातच काही तरुण मुलांनी लावलेल्या एका फलकावर माता…
‘ह्युमन राइट्स वॉच’च्या आशिया खंडाच्या उपसंचालिका मीनाक्षी गांगुली म्हणाल्या की, बांगलादेशात इस्लामवाद्यांकडून होत असलेला हिंसाचार हिंदूंविरुद्धच्या द्वेषामुळे नव्हे, तर राजकीय कारणांसाठी केला जात आहे.