बांगलादेशात मुसलमानांनी एका हिंदु कुटुंबाची हत्या करून त्यांच्या मुलीचे अपहरण केले.’ या व्हिडिओमध्ये काही मुसलमान एका महिलेला उचलून नेत तिला एका चारचाकी गाडीमध्ये कोंबत असल्याचे…
बांगलादेशातील सत्तापालटानंतर कट्टरतावाद्यांच्या वर्चस्वामुळे निर्माण झालेले अराजक तेथील हिंदु समाजासाठी चिंतेचा विषय बनला आहे. हिंदूंवर आक्रमणे होत आहेत.
सलवान मोमिका यांनी ‘एक्स’वरून पोस्ट करत म्हटले की, जगाचे डोळे कुठे आहेत ? बांगलादेशातील मुसलमानांकडून तेथील हिंदूंचा नरसंहार होत असल्यामुळे सर्व जगाचे लक्ष त्यांच्याकडे आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये वक्फ कायद्याच्या गैरवापराची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. यापैकी एक प्रकरण तमिळनाडूमधील आहे, जिथे वक्फ बोर्डाने चक्क एका गावावरच दावा केला आहे.
पंतप्रधान शेख हसीना यांनी केलेल्या पलायनानंतर आतापर्यंत तब्बल ४३ जिल्ह्यांमध्ये मंदिरांवर आक्रमणे करण्यात आली आहेत. बांगलादेशातील हिंदूंची स्थिती अत्यंत भयावह होत चालली आहे.
येथील प्राचीन विजय सूर्य मंदिर ‘मंदिर नसून मशीद आहे’ असे पत्र भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने जिल्हाधिकार्यांना पाठवल्यावरून वाद निर्माण झाला आहे. सध्या हे मंदिर पुरातत्व…
बांगलादेशातील आरक्षणाच्या सूत्रावरून प्रारंभ झालेल्या हिंसाचाराने आता टोक गाठले आहे. या हिंसाचाराचे रूपांतर आता अराजकतेत झाले आहे. सरकारविरोधी आंदोलन हे आता हिंदूंच्या विरोधात प्रारंभ झाले…
तेलंगाणा येथे चिलकुर बालाजी मंदिराजवळील भूमी ही वक्फ मंडळाची भूमी असल्याचे घोषित करून तेथे मशीद बांधली जात होती. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी याचा निषेध करत काँग्रेस…
रायगड येथील २२ वर्षीय यशश्री शिंदे हिची दाऊद शेख या मुसलमान प्रियकराने निर्घृण हत्या केली आहे. २५ जुलैपासून यशश्री बेपत्ता होती.
आंध्रप्रदेशातील श्री राघवेंद्र स्वामी यांच्या मठात यात्रा असते. त्याला जाणार्या भाविकांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न कर्नाटकच्या बळ्ळारी येथे झाला.