कर्णावती येथून अटक करण्यात आलेला मेजर हर्षित चौधरी हा शहबाज मुश्ताक अली खान असल्याचे समोर आले आहे. त्याने बनावट आधारकार्ड बनवून हर्षित चौधरी याच नावाचे…
‘वक्फ कायदा १९९५’मध्ये असलेल्या प्रावधानांमुळे राज्यघटनेच्या कलम १४,१९, २५ आणि ३०० अ या कलमांचा भंग होत आहे. वक्फकडून मालमत्ता अवैधपणे कह्यात घेण्यापासून वाचवल्या पाहिजेत आणि…
बांगलादेशाच्या गृह मंत्रालयाने एक फतवा काढला आहे. ‘काही दिवसांनी चालू होणार्या श्री दुर्गापूजा उत्सवाच्या कालावधीत मशिदीत होणारी अजान आणि नमाज यांच्या ५ मिनिटे आधी श्री…
दिग्दर्शक सिन्हा यांनी ही वेब सिरीज निर्मित केली आहे. त्यात आतंकवादी पात्रांची नावे भोला आणि शंकर अशी ठेवण्यात आली आहेत. वास्तविक हे कृत्य करणारे धर्मांध…
बांगलादेश येथे ईश्वरनिंदेच्या आरोपावरून जमावाने मारहाण केलेला हिंदु युवक उत्सव मंडल जिवंत आहे, असे बांगलादेशाच्या आंतरसेवा जनसंपर्क संचालनालयाने घोषित केले आहे.
शहरात केदारेश्वर मंदिर परिसरात पोळा या सणाच्या पार्श्वभूमीवर ३ दिवसांची यात्रा भरते. येथील बाजारात ९० टक्के मुसलमानांची दुकाने असूनही स्थानिक मुसलमान संघटनेने आक्षेपार्ह पत्रक काढले.
यासंदर्भात हिंदु जनजागृती समितीनेही एक ऑनलाईन याचिका केली असून आतापर्यंत सव्वा लाख हिंदूंनी त्याद्वारे ‘वक्फ कायदा, १९९५’ रहित करण्याची मागणी केली आहे.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी विधानसभेतील मुसलमान कर्मचार्यांसाठी असणारी शुक्रवारच्या नमाजासाठी दिलेली २ घंट्यांची सुटी रहित करण्याचा निर्णय घेतला आहे.
गंगावती तालुका श्री हनुमंताचे जन्मस्थान मानले जाते. यामुळे या दिव्यांच्या खांबांना भगवान श्रीराम आणि भगवान हनुमान यांच्या शस्त्रास्त्रांचे प्रतीक म्हणून गदा आणि धनुष्य हे सुशोभिकरण…
बांगलादेशातील अंतरिम सरकारने ‘जमात-ए-इस्लामी’ पक्षावरील बंदी उठवली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनात दंगल भडकवल्याचा आरोप ‘जमात’वर होता.