अशा विकृत वासनांध धर्मांधाना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत; मात्र बंगालमध्ये मुसलमानप्रेमी ममता(बानो) यांचे सरकार असल्याने असे काही होण्याची शक्यता अल्पच आहे !
डोमजूर शहरात श्री सरस्वतीदेवीच्या मूर्तीची तोडफोड केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी जलाल नावाच्या तरुणाला अटक केली आहे. वसंत पंचमीच्या दुसर्या दिवशी म्हणजे १७ फेब्रुवारी या दिवशी जलाल…
मागील अनेक घटनांमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या जिहाद्यांनी अनेक समाजविघातक कारवाया केल्याचे उघड झाले असतांना केंद्र सरकारने अद्याप तिच्यावर बंदी न घालणे हिंदूंना अपेक्षित नाही…
अशा घटनांविषयी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी, तसेच काँग्रेस, समाजवादी पक्ष आदी राजकीय पक्ष बोलत नाहीत; मात्र जर मौलवी किंवा पाद्री यांच्यावर आक्रमण झाले असते, तर याच…
सन २००२ मधे गोध्रा स्थानकावर साबरमती एक्सप्रेस गाडीच्या कारसेवक असलेल्या डब्याला आग लावून ५९ कारसेवकांना जिवंत जाळण्याच्या प्रकरणात पसार असणारा मुख्य आरोपी रफीक हुसेन भटुक…
हिंदूंमधील एकेका समाजाला लक्ष्य करण्याचा धर्मांधांचा हा नवीन कट आहे, हेच यातून लक्षात येते ! त्यामुळे हिंदूंनी संघटित होऊन याचा विरोध केला पाहिजे आणि अशा…
भगवान श्रीरामाच्या मंदिराला देणगी दिल्याने मुसलमानांच्या धार्मिक भावना कशा दुखावल्या जातात, हे एल्धोस कुन्नाप्ली यांनी हिंदूंना सांगितले पाहिजे ! काँग्रेस अशा मानसिकतेने वागत असेल, तर…
हिंदूंनो, देशात हिंदु राष्ट्र स्थापन झाल्याविना हिंदूंचे आणि हिंदुत्वनिष्ठांचे रक्षण होणे अशक्य आहे, हे लक्षात घेऊन त्यासाठी कृतीशील व्हा !
अन्सारी यांची वक्तव्ये हा वैचारिक आतंकवादाचा प्रकार आहे, जो जिहादी आतंकवादापेक्षाही भयंकर आहे. हे लक्षात घेऊन त्यांच्या वक्तव्यांचा सर्वच व्यासपिठांवरून वैचारिक प्रतिवाद करणे आवश्यक आहे.…
स्वातंत्र्यापासूनच्या ७४ वर्षांत सर्व प्रकारच्या सोयी आणि सुविधा या देशात मुसलमानांनाच अधिक मिळाल्या आहेत.