धर्मनिरपेक्ष संविधानाच्या नावाखाली हिंदूंवर अन्याय करण्यात येत आहे. राज्यात हिंदुत्वासाठी कार्य करणार्यांची निर्घृण हत्या करण्यात येत आहे. हिंदूंचे मठ आणि मंदिरे कह्यात घेण्यासाठी शासन प्रयत्न…
देशाच्या सीमा सुरक्षित करण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र’ हाच एकमेव उपाय ! – संजय सिंह, हिंदु जनजागृती समिती
देशामध्ये भ्रष्टाचार, बलात्कार, महागाई, गोहत्या, धर्म परिवर्तन, आतंकवाद, लव्ह जिहाद यांसारख्या समस्या वाढत आहेत, तसेच शत्रू राष्ट्राकडून सातत्याने होणार्या आक्रमणांमुळे देशाच्या सीमा असुरक्षित झाल्या आहेत.
बेंगळुरूच्या ‘कुमारस्वामी लेआऊट’मधील वरसिद्धी विनायक मंदिरामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकतीच हिंदु धर्मजागृती सभा घेण्यात आली. वक्त्यांनी त्यांच्या भाषणांमध्ये राष्ट्र आणि धर्म यांची सद्य:स्थिती विशद…
मनुष्याने कसे जगले पाहिजे, हे धर्म आपल्याला सांगतो. संस्कृती आणि धर्माचरण यांच्याविषयी भारत आजही विश्वात उन्नत स्थानी आहे; परंतु आज आपल्या प्रत्येक आचरणात अवैज्ञानिक पालट…
छत्रपती शिवाजी चौक येथे ९ फेब्रुवारीला सायंकाळी ७.१५ वाजता आयोजित केलेल्या छोट्या धर्मजागृती सभेत ‘राष्ट्र आणि धर्म यांची सद्य:स्थिती आणि त्यांवरील उपाय’ या विषयावर ते…
इंग्रजांच्या फोडा आणि झोडा या नीतीचा परिणाम आजही भारतात होत आहे. धर्मशिक्षणाअभावी हिंदु धर्माचीही अपकीर्ती होते. हिंदु धर्म टिकवणे आणि हिंदु राष्ट्र उभारणे यांसाठी कठोर…
श्री. पोटे-पाटील म्हणाले की, मी हिंदु धर्मजागृती सभेला उपस्थित राहीन. माझा हिंदु राष्ट्र आणि धर्मरक्षण यांना नेहमीच पाठिंबा असेल. सनातन संस्थेचे ग्रंथ वाचनालयात असणे आवश्यक…
पोलीस आणि काही तथाकथित हिंदुत्वनिष्ठांच्या विविध प्रकारच्या विरोधांचा सामना करत श्री सिद्धेश्वराची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोलापूरला ७ फेब्रुवारीला हिंदु जनजागृती समितीची हिंदु धर्मजागृती सभा…
सभेमुळे जातीय दंगली होतील. त्यामुळे सभेची अनुमती रहित करून हिंदु जनजागृती समितीवर बंदी घालावी, असा कांगावा करत भीम आर्मीने जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले आहे
श्री. अमरसिंह पाटील यांनी त्यांच्या शिक्षण संस्थेच्या कोल्हापूर, सांगली, बेळगाव जिल्ह्यात असणार्या शाळांची नावे सांगून त्याठिकाणी अशा सभा आयोजित करा. त्यासाठी लागेल ते सर्व सहकार्य…