काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराला काँग्रेस पक्ष, फारूक अब्दुल्ला यांचा नॅशनल कॉन्फरन्स आणि मुफ्ती महंमद सईद यांचा पीडीपी पक्षही उत्तरदायी आहे.
कोणतेही राज्य सरकार स्वतःच्या राज्यातील हिंदूंसह कोणत्याही धार्मिक किंवा भाषिक समुदायाला ‘अल्पसंख्यांक’ घोषित करू शकते, असे प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केले.
‘जर अन्य धर्मियांच्या भावनांसंदर्भात कुणी आक्षेपार्ह ट्वीट्स केले असते, तर तुम्ही अधिक गंभीर राहिला असता’, असेही न्यायालयाने ट्विटरला सुनावले. उच्च न्यायालयाने ट्विटरवरील खाती कायमस्वरूपी बंद…
‘पाली सुधागड शिवसेना शिवजयंती उत्सव २०२२’ यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. योगेश ठाकूर यांना व्याख्यानासाठी निमंत्रित करण्यात आले होते. या वेळी…
साधना केल्यास जीवनात येणार्या अडचणींपैकी ८० टक्के समस्यांना उत्तर मिळतेच; म्हणून साधना करून मनुष्य जन्माचे सार्थक करून घ्या, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. काशिनाथ…
भारतात आज सर्व उत्पादनांवर हलाल प्रमाणपत्र घेण्याचे इस्लामी षड्यंत्र चालू आहे. हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून सहस्रो कोटी रुपये जिहादी संघटना गोळा करत असून त्याचा देशविरोधी कृतींसाठी…
वर्ष २०११ मध्ये भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याचे प्रकरण
‘अनुपमा’ या मालिकेमध्ये नंदिनीची भूमिका साकारणार्या अभिनेत्री अनघा भोसले यांनी मनोरंजन सृष्टी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात तिने सामाजिक संकेतस्थळावर एका ‘पोस्ट’मध्ये म्हटले आहे, ‘‘मी…
हिंदु आणि ख्रिस्ती धर्मीय मुले इतर शाळांमध्ये शिकतच आहेत; पण मदरशांमध्ये राष्ट्रविरोधी शिकवण दिली जात असल्याने राज्यातील मदरशांवर बंदी घालावी किंवा त्यांना इतर शाळांमध्ये शिकवला…
गाजीपूर (उत्तरप्रदेश) येथील सैदपूरच्या ‘वॉर्ड ६’मध्ये असलेल्या श्रीराम जानकी मंदिरातील देवतांच्या ३ मूर्ती चोरीला गेल्या आहेत. या मंदिरात श्रीकांत जयस्वाल यांचे कुटुंब सेवारत असते.