विविध उद्योग कपटाने कह्यात घेणे, अमली पदार्थांचा व्यवसाय, गड-जिहाद, विज्ञापनांच्या माध्यमातून हिंदु धर्माला तुच्छ लेखून इस्लामचे उदात्तीकरण करणे, हिंदी चित्रपटांच्या माध्यमातून हिंदूंचे प्रतिमाहनन, गोमातेचा वंशविच्छेद…
देशातील बहुतांश राज्यांत केवळ १५ टक्के असणार्या मुसलमान समाजाला इस्लामनुसार संमत हलाल मांस खायचे आहे; म्हणून उर्वरित ८० टक्के जनतेवरही ते लादण्यात आले.
जगद्गुरु आद्य शंकराचार्य जयंती च्या निमित्त ५ में रोजी दिल्ली येथे हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे आयोजन येथील तालकटोरा स्टेडियम मध्ये करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जगद्गुरु…
कर्नाल (हरियाणा) राजधानी देहलीमध्ये बाँबस्फोट घडवण्याचा मोठा कट उधळून लावण्यात आला. येथे कर्नाल पोलीस आणि पंजाब पोलीस यांनी केलेल्या संयुक्त कारवाईतून गुरप्रीत, अमनदीप, परमिंदर आणि…
गोव्याच्या मुक्तीसाठी अनेक स्वातंत्र्यसेनानी प्राणपणाने लढले. त्यांपैकी डॉ. त्रिस्ताव ब्रागांझ कुन्हा म्हणजेच डॉ. टी.बी. कुन्हा यांना गोमंतकाच्या ‘आधुनिक स्वातंत्र्यसंग्रामाचे जनक’ म्हणून ओळखले जाते.
मुसलमानांनी देशावर कधीही राज्य केले नाही. मोगल आणि अफगाणी यांनी देशावर राज्य केले. आताच्या मुसलमानांना त्या वेळी मारहाण करून मुसलमान बनवण्यात आले आहे. मोगलांनी या…
जिल्ह्यात गेल्या मासात झालेल्या रा.स्व. संघाच्या एका नेत्याच्या हत्येच्या प्रकरणी आणखी ४ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणात आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची…
जप्त करण्यासाठी आमच्याकडे शस्त्रे किंवा हत्यारे होती का ? पोलिसांनी सूडबुद्धीने आमचे भोंगे आणि ‘ॲम्प्लिफायर’ जप्त केले आहेत. राज ठाकरे यांचा आदेश आमच्यासाठी शिरसावंद्य असतो.
भीलवाडा (राजस्थान) येथील सांगानेर भागात २ तरुणांवर चाकूद्वारे वार करून त्यांची दुचाकी जाळल्याची घटना घडल्यानंतर येथे तणाव निर्माण झाला आहे. आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी…
सांतिनेझ, पणजी येथील कब्रस्तानमध्ये होणार्या अनधिकृत नमाजपठणाला पणजी महानगरपालिकेच्या ४ मे या दिवशी झालेल्या बैठकीत नगरसेवकांनी विरोध दर्शवला. या प्रश्नी महानगरपालिकेने गांभिर्याने लक्ष घालावे, अशी…