स्वातंत्र्यापूर्वी परकियांकडून आणि पुढे भारताच्या फाळणीनंतरही चालू असलेली हिंदु मंदिरांवरील आक्रमणे अद्यापही चालू आहेत. विशेषत: आंध्रप्रदेशमध्ये ख्रिस्ती पंथीय जगनमोहन रेड्डी सत्तापदी आल्यानंतर मंदिरांवरील आक्रमणांची संख्या…
काँग्रेसच्या राज्यात भरदिवसा अशा प्रकारे मंदिराच्या पुजार्याला जिवंत जाळण्यात येते; मात्र काँग्रेसचा एकही नेता याचा निषेध करत नाही, आरोपींना तात्काळ अटक करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आदेश…
विविध संतांनी जगाला भक्तीमार्ग शिकवला. त्याचाच परिणाम म्हणून जगभरातील लोक अध्यात्माची शिकवण घेण्यासाठी भारतात येतात; पण संतांची शिकवण मागील ७० वर्षांत हे सरकार देऊ शकले…
‘हिंदूंच्या मंदिरांची स्थिती अतिशय दयनीय आहे. कुठे मंदिरांच्या भूमीवर अतिक्रमण केले जात आहे, कुठे शौचालये बांधली जात आहेत, तर कुठे मंदिरांच्या जागेचा वापर अन्य पंथांतील…
हिंदूंच्या मंदिरांत कोण चोर्या करतो, हे यावरून लक्षात येते ! आतंकवाद्यांना धर्म असतो, तसे आता चोरांनाही धर्म असतो, असेच म्हणावे लागेल !
हिंदूंच्या धर्मस्थानाच्या असणार्या महाविद्यालयाचे प्राचार्य अन्य धर्मीय कशाला ? या पदासाठी एकही हिंदु व्यक्त पात्र नाही का ?
मथुरेमध्ये ज्या ठिकाणी श्रीकृष्णमंदिर आहे, ते कंसकाळात ‘मल्लपुरा क्षेत्र’ नावाने ओळखले जात असे. तेथे कंसाचे कारागृह होते. याच ऐतिहासिक ठिकाणी साक्षात् भगवान श्रीविष्णूचा आठवा अवतार…
मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमी मुक्ती याचिकेमध्ये श्रीकृष्णजन्मभूमी परिसरात असलेली इदगाह मशीद हटवण्याची मागणी करण्यात आली आहे.
श्रीकृष्णजन्मभूमी हिंदूंची आहे. त्यासाठी हिंदू पोळी भाजतील किंवा अन्य काही करतील, हा त्यांचा प्रश्न आहे. धर्मांधांनी त्याविषयी बोलण्यापेक्षा ही भूमी हिंदूंना नम्रपणे परत द्यावी !
तिरुपती बालाजी मंदिरात अहिंदूंना प्रवेशासाठी असलेल्या नियमांत पालट नाही : तिरुमला तिरुपति देवस्थानम्
इथे अहिंदूंना श्री बालाजीवर श्रद्धा असल्याचे लिहून द्यावे लागते. देवस्थानम्’चे अध्यक्ष हे ख्रिस्ती मुख्यमंत्र्यांचे काका असल्याने ते जाणीवपूर्वक असे लिहून घेण्याचे टाळत आहेत, असे कुणी…