हिंदुत्वनिष्ठांच्या आंदोलनांना अन्य ठिकाणी अनुमती मिळते; मात्र सातारा येथे नाकारली जाते, हा अजब न्याय नव्हे का ? कायदा सर्वत्र सारखा असतांना अनुमती नाकारली जाणे, हा…
सानपाडा सेक्टर ८ येथील भूखंड क्रमांक १७ ए येथे हिंदुबहुल वस्तीमध्ये सिडको प्रशासनाने गेल्या १८ वर्षांपासून मशिदीसाठी दिलेल्या भूखंडाचे आरक्षण हटवावे. सिडको प्रशासनाकडून मुसलमानांचे लांगूलचालन…
पू. आसारामजी बापू यांना अटक करणे, हे भारताला पुन्हा परकियांचा दास बनवण्याचे सीआयए आणि त्यांच्या आतंकवादी ख्रिस्ती मिशनर्यांचे षड्यंत्र आहे, तसेच यातील देशद्रोही मिडियाच्या एका…
केशव हेडगेवार यांनी हिंदूंच्या हितांच्या रक्षणासाठी संघाची स्थापना केली; मात्र आता ही संघटना मुसलमानांच्या हितांचे रक्षण करत आहे. संघ त्याच्या मूळ ध्येयधोरणांपासून भटकला आहे.
आझाद मैदानात २८ जून या दिवशी साध्वी प्रज्ञा ठाकूर, धनंजय देसाई आणि समीर गायकवाड यांच्या सुटकेकरिता महाराणा प्रताप बटालियनच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
हिंदूंनी कोणत्याही राजकीय पक्षावर विसंबून न रहाता, सांप्रदायिक ऐक्याद्वारे हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी प्रयत्न करण्याची सिद्धता ठेवावी.
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाने (बालभारती)च्या इयत्ता सहावीच्या इतिहासाच्या पुस्तकात अरुणाचल प्रदेश हा भारताचा नव्हे, तर चीनचा भाग असल्याचे दाखवले आहे.
६ जून या दिवशी शिवसेनेच्या वतीने येथील श्री महालक्ष्मी मंदिरातील मनकर्णिका कुंडावरील शौचालयाची मोठ्या प्रमाणात तोडफोड करून ते पाडण्यात आले. शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर…
हिंदु महासभेच्या वतीने शहरातील प्रतापसिंह उद्यानात स्वा. सावरकर जयंतीचा कार्यक्रम पार पडला. या वेळी हिंदु धर्मावर घोंगावत असलेल्या लव्ह जिहादसारख्या भयानक संकटाचे वास्तव प्रदर्शित करणारा…
हिंदूंनो, स्वभाषा, स्वधर्म आणि स्वराष्ट्र यांविषयी नेहमी जागरूक रहा ! – मंगेश म्हात्रे, हिंदु महासभा
स्वतंत्र होऊन ६० वर्षे होऊनही भारत हिंदु राष्ट्र व्हावे, यासाठी आकांडतांडव करावा लागत आहे. १ सहस्र ४०० वर्षे इस्लाम आणि २०० वर्षे ख्रिस्ती यांचा छळ…