गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीराममंदिराच्या भूमीपूजनाचा सूड उगवण्यासाठी पाकिस्तानने भारतातील हिंदुत्वनिष्ठ नेत्यांच्या हत्या करण्याचा कट रचला आहे. यासाठी पाकिस्तान भारतामध्ये रहाणार्या आंतरराष्ट्रीय टोळ्यांशी संबंधित गुंडांचा…
फेसबूकवर भगवान श्रीरामाविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्याच्या प्रकरणी येथील पोलिसांनी जहीर याला अटक केली आहे. या पोस्टमुळे देवदुर्ग गावामध्ये तणाव निर्माण झाला होता. या आक्षेपार्ह पोस्टच्या…
पुरी येथील प्रशासनाकडून बागला धर्मशाळेच्या भूमीवरील ६ प्लॉट्सची विक्री ५ ते १२ ऑगस्ट २०२० या कालावधीत करण्यात आली. प्रशासनाने श्रीजगन्नाथ मंदिराच्या आजूबाजूची भूमी सुशोभीकरणासाठी कह्यात…
सध्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री गणपतीचे मानवीकरण करण्यात येणार्या ‘पोस्ट’ मोठ्या प्रमाणात सामाजिक माध्यमांमध्ये फिरत आहेत. धर्मशिक्षणाचा अभाव असल्यानेच या कृती होतात.
अभिनेते आमीर खान यांनी एका जुन्या मुलाखतीत ‘माझ्या मुलांनी मुसलमान धर्म आचरावा, हे मी नेहमी स्पष्टपणे सांगितले आहे’, असे सांगितले होते. त्यावर अभिनेत्री कंगना राणौत…
धर्मांध महिलेच्या या कृत्यामुळे १०० कोटी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याविषयी केंद्रातील भाजप सरकारने तात्काळ बहरीन सरकारकडे अधिकृत निषेध नोंदवून त्यास समज देणे अपेक्षित होते…
मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम ! ‘सरकारला केवळ मंदिरांतील पैशांशी देणेघेणे असल्यानेच ते मंदिरांतील अन्य गोष्टींकडे लक्ष देत नाहीत आणि त्यामुळे मंदिरात चुकीच्या गोष्टी घडतात’, असे कुणाला…
आझमगड जिल्ह्यातील शेखपुरा कबीरूद्दीनपूर या गावातील शिवमंदिरातील भगवान शिवाच्या मूर्तीची अज्ञातांनी तोडफोड केल्याची घटना ७ ऑगस्टच्या रात्री घडली.
श्रीराममंदिराच्या भूमीपूजनाच्या म्हणजे ५ ऑगस्ट या दिवशी बंगालमध्ये अनेक ठिकाणी मंदिरांमध्ये पूजा आयोजित करण्यात आल्या होत्या; मात्र पोलीस आणि धर्मांध यांनी मंदिरात घुसून त्या रोखल्याच्या…
मणगुत्ती ग्रामपंचायतीने ठराव करून गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा बसवला होता; मात्र अचानक बेळगाव जिल्हा प्रशासनाने रातोरात हा पुतळा हटवल्याने या भागात तणावाचे…