Menu Close

उद्योगपती आणि आधुनिक वैद्य (डॉक्टर्स) यांच्या संघटनासाठी नव्या संस्थांचा शुभारंभ !

हिंदु राष्ट्राविषयी श्रद्धा बाळगणार्‍या समविचारी हिंदूंचे संघटन करण्यासाठी विविध घटकांना संघटित करणारी व्यासपिठे निर्माण करायची आहेत. या दिशेनेच या सातव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या साक्षीने…

चित्रपट परीनिरीक्षण मंडळाच्या माध्यमातून चित्रपटांच्या माध्यमातून होणारे विडंबन रोखले ! – अधिवक्ता गंगाधर भूमा

हिंदु जनजागृती समितीच्या संपर्कात आल्यावर विविध ठिकाणी धर्मावर होत असलेले आघात रोखले. या माध्यमातून प्रसिद्धी मिळाली आणि राज्य चित्रपट परीनिरिक्षण मंडळाच्या सदस्यपदी निवड झाली. सदस्यपदाच्या…

लव्ह जिहादींचे लक्ष्य आता १४ ते १८ वर्षे वयोगटातील मुली ! – अधिवक्ता भरत तोमर, भोपाल, मध्यप्रदेश

धर्मांध पूर्वी २० ते २२ वयाच्या हिंदु युवतींना जाळ्यात ओढत. लव्ह जिहादची अनेक प्रकरणे आमच्याकडे येतात. यातील किमान १५० हून युवतींना आम्ही आतापर्यंत वाचवू शकलो.…

धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद या शब्दांची संविधानिक व्याख्या करा ! – प्रा. रामेश्‍वर मिश्र, माजी सांस्कृतिक सल्लागार, भारत सरकार

धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद या शब्दांची व्याख्या करा, अशी मागणी देशभरातून व्हायला हवी. तसे झाले, तर धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद यांच्या नावाखाली चाललेल्या हिंदुद्रोहाला आळा बसेल, असे…

सलमान खान, आमीर खान आदी कलाकार आणि दूरचित्रवाणीवर बोलणारे मुसलमान नेते हे छद्म मुसलमान – प्रा. कुसुमलता केडिया

इस्लामच्या नावाखाली स्वैराचाराचे ‘लायसन्स’ म्हणून हे छद्म मुसलमान कार्यरत आहेत., असे प्रतिपादन प्रा. कुसुमलता केडिया यांनी ‘अवैध कृत्यांचे प्रमाणपत्र घेतलेले छद्म मुसलमानांचे हिंदु राष्ट्रापुढे आव्हान’…

धर्मनिरपेक्ष लोकशाही असलेला जगातील एकमेव देश भारत – प्रा. रामेश्‍वर मिश्र

धर्मनिष्ठ हिंदूंना संघटित करून भ्रष्ट आणि अत्याचारी यांना शासन करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन प्रा. रामेश्‍वर मिश्र यांनी केले.

संविधानाला धर्मनिरपेक्ष बनवणे, हा भ्रष्टाचारच – अधिवक्ता गोविंद के. भरतन्

घटनादुरुस्ती करून ‘धर्मनिरपेक्षता’ हा शब्द संविधानात घुसडण्यात आला आणि तेथूनच संविधान आणि अध्यात्म यात दरी निर्माण झाली, असे प्रतिपादन केरळ येथील शासकीय अधिवक्ता गोविंद के.…

भारत ‘स्व’तंत्र होण्यासाठी हिंदु राष्ट्र आवश्यक – श्री. रमेश शिंदे

भारत खर्‍या अर्थाने स्वतंत्र होण्यासाठीच हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी केले.

न्यायालयीन मार्गांनी लढा उभारून धर्मांधांनी कह्यात घेतलेले मंदिर परत मिळवले – अॅड. अवधेश राय, प्रयाग, उत्तरप्रदेश

अॅड. अवधेश राय म्हणाले की, एका गावात मंदिर होते. ते धर्मांधांनी अवैधरित्या कह्यात घेतली आणि मुघलकाळात त्याला दर्गा आणि मशिदी यांचे स्वरूप दिले गेले. ही…