येथे जमील या मुसलमान तरुणाने शैलेंद्र नाव सांगून एका हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. जेव्हा तरुणीला जमील याची खरे ओळख कळली, तेव्हा तिने विवाहाला विरोध…
‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवी’च्या सातव्या दिवशी समारोपप्रसंगी हिंदुत्वनिष्ठांनी हृद्य मनोगत व्यक्त केले.
जोपर्यंत या देशात हिंदु बहुसंख्य रहातील, तोपर्यंत हा देश सुरक्षित राहील. हिंदू अल्पसंख्य झाल्यास भारताचेही तुकडे होतील. जेथे मुसलमान बहसंख्य झाले, तेथे हिंदूंना पलायन करावे…
येथील मंडेबास गावात हनुमान चालिसाचे पठण करून परतणार्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर मुसलमान जमावाने दगडफेक आणि लाठ्या-काठ्या यांद्वारे नुकतेच आक्रमण केले. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात…
पूर्व देहलीतील मांडवली येथील शनि मंदिराचा ढाचा पाडण्यासाठी आलेल्या प्रशासकीय अधिकार्यांना हिंदूंनी जोरदार विरोध केला. हिंदु संघटनांच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या कारवाईच्या विरोधात घोषणा दिल्या.
येथे मुजीब खान नावाच्या तरुणाने एका हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेल्याची घटना घडली आहे. यामुळे येथील हिंदूंमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.
पोर्तुगिजांनी गोमंतकियांवर लादलेल्या ‘इन्क्विझिशन’विषयी नवीन पिढी यांना माहिती होणे आवश्यक आहे, असे विधान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. नुकत्यात झालेल्या एका कार्यक्रमात पोर्तुगिजांच्या पाऊलखुणा…
देश आणि धर्म यांसाठी आम्ही मरायलाही सिद्ध आहोत. हिंदूंनी घाबरू नये. हिंदु राष्ट्र स्थापनेचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आपण जन्माला आलो आहोत, असे घणाघाती उद्गार भाग्यनगर…
हिंदूंच्या सणांवर प्रशासनाकडून अनेक निर्बंध लादले जायचे. तसेच हिंदू संस्कृतीपासून दूर चालले हाते. त्यामुळे श्रीराम युवा सेनेने हिंदूंने सर्व महत्त्वाचे सण सार्वजनिकपणे साजरे करणे चालू…
ज्या वेळी भारत स्वातंत्र झाला, त्या वेळीच भारत ‘हिंदु राष्ट्र’ होणे अपेक्षित होते; कारण देशाची विभागणी धर्माच्या आधारावर झाली होती; मात्र आता ही चूक सुधारण्याची…