पीक चांगले यावे, यासाठी गोव्यातील शेतकर्यांनी प्रतिदिन २० मिनिटे मंत्रोच्चार करावा, असे आवाहन गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते अन् गोव्याचे कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनी केले आहे.
डॉ. माही तलत सिद्दीकी या मुसलमान महिलेने उर्दू भाषेत रामायण लिहिले आहे. मुसलमानांनाही रामायणातील चांगल्या गोष्टींची माहिती व्हावी, या उद्देशाने रामायण लिहिल्याचे त्यांनी सांगितले.
‘भारत हिंदु राष्ट्र झाल्यास येथील अल्पसंख्यांक मुसलमान, ख्रिस्ती आदी धर्मियांचे काय होणार ?’, असे म्हणत हिंदु राष्ट्राला विरोध करणारे इस्लामी राष्ट्रांत अल्पसंख्यांक हिंदू, शीख यांचे…
तृणमूल काँग्रेसकडून बंगालमध्ये हत्या केल्या जात आहेत, तर भाजपचे केंद्र सरकार बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट का लावत नाही ? ते त्यांच्या कार्यकर्त्यांना नाहक मरू का देत…
अफगाणिस्तानमधील नांगरहार भागात १ जुलैला झालेल्या आत्मघाती आक्रमणात १९ जण ठार, तर २० हून अधिक जण घायाळ झाले. मृतांमध्ये ११ शीख आणि ८ हिंदू आहेत.
आधी राममंदिराला विरोध आणि आता लक्ष्मणाच्या मूर्तीला विरोध ! ‘अशा विरोधकांनी भारतातून चालते व्हावे’, असे सांगण्याची वेळ आता आली आहे ! लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) : उत्तरप्रदेशची…
सनातन संस्था आणि संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त वीरेंद्र मराठे यांच्याविषयी विपर्यस्त लिखाण छापून प्रतिष्ठेस हानी पोचवल्याविषयी भरपाई मागणारा दावा अधिवक्ता विवेक भावे यांनी कल्याणच्या दिवाणी न्यायालयात…
धर्मनिरपेक्षता टिकवून ठेवण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाखालील अरुणाचल प्रदेश सरकारने ४० वर्षांपासून कार्यवाहीत असलेला धर्मांतरविरोधी कायदा रहित करण्याचे ठरवले आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी केली…
मंदसौर येथील श्रीराम युवा सेनेचे अध्यक्ष सरदार कुणाल श्रीवास्तव यांनी नगरातील समाजप्रमुखांसह अवैधरित्या मांस आणि अंडी विक्रीच्या दुकानांना गावाबाहेर स्थानांतरित करण्याच्या मागणीसाठी मोहीम राबवली आहे.…
संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार आयोगाने ‘ट्वीट’ करत ‘संयुक्त राष्ट्राचे तज्ञ भारताला आवाहन करत आहेत की, प्रकृतीच्या कारणामुळे मानवाधिकाराचे समर्थक डॉ. जी.एन्. साईबाबा, जे व्हील चेअरविना (चाकाच्या…