अखिल भारतीय संत समिती, तसेच धर्म समाजाचे महाराष्ट्र प्रमुख आणि महंत पिठाधीश्वर डॉ. अनिकेतशास्त्री महाराज यांच्यावर ३ एप्रिलला रात्री १ वाजता ९०० ते १ सहस्र…
याला संपूर्ण प्रशासन आणि सत्ताधारी १०० टक्के नैतिकदृष्ट्या उत्तरदायी आहेत. हा लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, अशा शब्दांत कोलकाता उच्च न्यायालयाने बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारला फटकारले.
अलीबागचे नामकरण ‘मायनाकनगरी’ असे करावे, अशी मागणी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. याविषयी नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे.
देशातील एकही चर्च किंवा मशीद शासनाच्या नियंत्रणात नाही, तर केवळ हिंदूंच्या मंदिरांवर शासनाचे नियंत्रण आहे. यासाठी अशी मागणी केली
पाकिस्तानच्या डेरा मुराद जमाली शहरात काही दिवसांपूर्वी हिंदु मुलगी प्रिया कुमारी हिचे सुक्कूर येथून अपहरण करण्यात आले होते; मात्र तिच्याविषयी अद्याप कोणतीही माहिती पोलिसांना मिळालेली…
धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याच्या प्रकरणी आमदार टी. राजा सिंह, आमदार नीतेश राणे आणि आमदार गीता जैन यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात यावा, यासाठी आफताब सिद्धीकी…
मुडीपू (कर्नाटक) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आचारसंहिता संपूर्ण देशात लागू करण्यात आली असून त्याचे उल्लंघन करून २९ मार्चला संध्याकाळी ६ वाजता उळ्ळाल तालुक्यातील मुडीपू पेठेतील…
श्रीगोंदा (जिल्हा अहिल्यानगर) तालुक्याच्या पश्चिमेकडील गावातील दहावीच्या वर्गात शिकणार्या मागासवर्गीय अल्पवयीन मुलीला एका धर्मांधाने पिस्तुलाचा धाक दाखवून पुणे येथे पळवून नेले. तेथील लॉजवर नेऊन तिच्यावर…
ज्ञानवापी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने व्यास तळघरात हिंदूंना पूजा करण्याची अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिला.
राष्ट्राला समर्थ आणि संपन्न करण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांची आवश्यकता आहे. यासाठी स्वतःच्या मुलांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट अवश्य दाखवा, असे आवाहन श्री. रणजित सावरकर केले…