Menu Close

मुंबई होत आहे मुसलमानबहुल !

मुंबईतील २० हून अधिक ठिकाणी मागील काही वर्षांपासून मुसलमानांची संख्या झपाट्याने वाढत असून या भागांतील हिंदू अल्पसंख्यांक होण्याच्या मार्गावर आहेत.

रांची (झारखंड) येथील मंदिरातील श्री हनुमानाची मूर्तीची मुसलमानाकडून तोडफोड

येथील हनुमान मंदिरामध्ये २७ सप्टेंबरच्या रात्री मंदिराचे टाळे तोडून श्री हनुमंताच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आली. सकाळी स्वच्छतेसाठी विक्की विश्‍वकर्मा नावाची व्यक्ती आली असता ही घटना…

‘लव्ह जिहाद’पासून रक्षण होण्यासाठी मुलींना अभिमानाने धर्माचरण करण्यास शिकवा – श्रीमती अलका व्हनमारे, रणरागिणी शाखा

हिंदु महिलांना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे बलपूर्वक धर्मांतर करण्याचा ‘लव्ह जिहाद’चा प्रकार गावोगावी चालू आहे. ‘लव्ह जिहाद’ हा थेट हिंदूंच्या वंशवृद्धीवर घातलेला घाला आहे.

नवरात्रीत ‘पी.एफ्.आय.’सह ९ राक्षसांना संपवले; आता ‘एस्.डी.पी.आय.’वर बंदी घालून ‘दसरा’ साजरा करावा !

केंद्रशासनाने ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ अर्थात् ‘पी.एफ्.आय.’वर अवैध कृत्ये प्रतिबंधक कायद्याद्वारे (यु.ए.पी.ए. अंतर्गत) बंदी घातली. या निर्णयाचे हिंदु जनजागृती समिती स्वागत करते.

मुंबईमध्ये धर्मांधाने केलेल्या हिंदु पत्नीच्या हत्येचे लव्ह जिहादच्या दृष्टीने अन्वेषण करावे – आमदार अतुल भातखळकर, भाजप

बुरखा घालण्यास आणि इस्लामप्रमाणे धर्मपालन करण्यास नकार दिला; म्हणून मुंबईमध्ये इक्बाल शेख याने हिंदु पत्नीची दिवसाढवळा गळा चिरून केलेली हत्या हे केवळ आणि केवळ ‘लव्ह…

‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर ५ वर्षांसाठी बंदी !

‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पी.एफ्.आय.) या कट्टर जिहादी मानसिकतेच्या संघटनेवर केंद्रशासनाने यु.ए.पी.ए. (अवैध कारवाया प्रतिबंधक कायदा) कायद्यांतर्गत ५ वर्षांसाठी बंदी घातली आहे.

भाग्यनगर (हैदराबाद) येथे मंडपात घुसून श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची तोडफोड : २ मुसलमान महिलांना अटक

भाग्यनगरच्या मध्य विभागाचे पोलीस उपायुक्त राजेश यांनी दिलेल्या माहितीनुसार २७ सप्टेंबर २०२२ या दिवशी सकाळी दोन मुसलमान महिलांनी खैरताबादमधील एका दुर्गापूजा मंडपामध्ये घुसून दुर्गादेवीच्या मूर्तीची…

बांगलादेशात हिंदु क्रिकेटपटू लिटन दास यांना धर्मांतरासाठी धमक्या !

बांगलादेश क्रिकेट संघातील हिंदु क्रिकेटपटू लिटन दास यांनी नवरात्रोत्सवानिमित्त फेसबुकद्वारे शुभेच्छा दिल्या; मात्र धर्मांधांना याचा पोटशूळ उठला असून त्यांच्याकडून दास यांना धर्मांतर करण्यासाठी धमक्या दिल्या…

महाराष्ट्र राज्यात सिंधुदुर्ग जिल्हा धर्मांतराचे केंद्र होत आहे – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

महाराष्ट्र राज्यात सिंधुदुर्ग जिल्हा धर्मांतराचे केंद्र होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४० ते ४५ टक्के समुद्रकिनार्‍याचा भाग ‘वक्फ बोर्डा’च्या मालकीचा होत आहे, अशी स्थिती आहे.

हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथे हिंदु व्यक्तीचे बलपूर्वक धर्मांतर

येथे श्रीधर गंगाधर या दलित हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर करण्यात आले. या प्रकरणात १२ जणांविरुद्ध तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे; मात्र अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली…