हिंदु राष्ट्र स्थापनेची वेळ आली आहे ! – श्री. मुरली मनोहर शर्मा, भारत रक्षा मंच, ओडिशा

१८ व्या शतकांपूर्वी भारतात गोहत्या होत नव्हती. सर्वाधिक क्रूरकर्मा औरंगजेबाच्या काळातही गोहत्या झाली नाही; मात्र स्वतंत्र भारतात उघडपणे गोहत्या होत आहेत. ओडिशातूनही बांगलादेशात मोठ्या प्रमाणात गोतस्करी होत आहे. हे थांबवण्याचे कार्य भारत रक्षा मंच करत आहे. Read more »

धर्मरक्षणाच्या कार्यात साधनेचे पाठबळामुळे यश निश्‍चित ! – डॉ. उपेंद्र डहाके, कल्याण उपाध्यक्ष, भारतीय जनता पक्ष, ठाणे

डॉ. उपेंद्र डहाके यांनी स्वतः साधनेच्या बळावर दिलेल्या धर्महितासाठीच्या लढ्याविषयी उपस्थितांना अवगत केले. Read more »

वाई येथील श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी गोवंशियांच्या हाडांची वाहतूक करणारा ट्रक पकडला

भुईंज पोलिसांनी ट्रक चालक महंम्मद अली हुसेन मोरसवाला आणि त्याचा सहकारी नजर मोहमद्दी झारो (रा. उदयपूर, गुजरात) यांच्याकडे वाहतूक परवाना आणि अन्य कागदपत्रांची मागणी केली; मात्र त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे उपब्ध होऊ शकली नाहीत. Read more »

ओडिशा राज्यातून प्रतिदिन ४ सहस्र गोवंश हत्येसाठी राज्याबाहेर जातो !

देहली येथील गोज्ञान प्रतिष्ठान आणि भारत रक्षा मंच या संघटनांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक निवेदन देऊन ओडिशा राज्यातून बंगाल आणि बांगलादेश येथे गोहत्येसाठी होणार्‍या गोवंश तस्करीला आळा घालण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी केली आहे. Read more »

दादरी हत्याकांड : इखलाखच्या घरात मिळालेले मांस हे गोमांस होते – मथुरा फोरेंसिक लॅब

दादरीकांडात मृत्यू झालेल्या इखलाख यांच्या घरातील फ्रिजमध्ये मिळालेले मांस ‘बीफ’ असल्याचे प्रयोगशाळेच्या (लॅब) अहवालात स्पष्ट झाल्याने या प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे. वैद्यकीय तपास अहवालात देखील याला दुजोरा देण्यात आला आहे. Read more »

पुणे : दुधाच्या गाडीतून शेकडो किलो गोमांसाची वाहतूक, ५ जण अटकेत

दुधाच्या पिकअप गाडीतून गोमांसाची वाहतूक करण्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. पोलिसांनी गोमांसाने भरलेली पिकअप गाडी जप्त करून ५ जणांना अटक केली आहे. मात्र, गाडीचा चालक फरार झाला आहे. Read more »

शासनाने केलेला गोवंश हत्याबंदी कायदा हा तुघलक आणि पेशवाई यांना लाजवणारा : कालीदास आपिट यांचे हिंदुद्वेषी उद्गार !

मोदी यांनी निवडणुकीपूर्वी दिलेली आश्‍वासने पूर्ण केलेली नाहीत. केंद्रशासनाने शेतकर्‍यांच्या मालाला निर्यात करण्यास बंदी आणली असून देशामध्येही त्या मालाला चांगली किंमत मिळत नाही. असे असतांना आम्हाला पाकिस्तानात मालाची विक्री करण्यासाठी पाठवल्यास आम्ही तिकडे जाण्यास सिद्ध आहोत. Read more »

मांसनिर्मितीचे दुष्परिणाम !

जनावरांना गवत खायला घालण्याऐवजी धान्य खायला घालण्यात येऊ लागले. त्याचे परिणाम चांगले मिळाले. गवताची आवश्यकता संपली आणि मांसाची गुणवत्ताही तीच राहिली. त्यामुळे मांसाचे कारखानदार खुश झाले; पण मांस बनण्यासाठी जे धान्य जाऊ लागले, त्याचे काय ? Read more »

भाजप असो कि काँग्रेस, दोघांच्या राज्यात हिंदु धर्माची अवहेलना सहन केली जाणार नाही ! – शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती

या देशातील तरुण पिढी धर्मापासून विन्मुख नाही; पण त्यांना देशाची संस्कृती शिकवली जात नाही. देशात स्मार्ट सिटीच्या योजना बनत आहेत; पण त्यात कुत्रे असतील, गायी आणि वृक्ष नसतील. Read more »

या परशुरामभूमीत जोपर्यंत गायीचा सन्मान होत नाही, तोपर्यंत आंदोलने चालूच रहातील ! – प.पू. ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी

मोरजी समुद्रकिनारा हा केवळ पर्यटकांना मौजमजा, उघडे किंवा मादक पदार्थाचे सेवन करून मुक्तपणे संचार करण्यासाठी नाही. हे चित्र पालटले पाहिजे. मोरजी किनारा सोमवती अमावास्येच्या पवित्र समुद्र स्नानासाठी प्रसिद्ध आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​