महंमद बुलबुल, महंमद लवलू यांच्यासह १५ धर्मांधांनी ढाका जिल्ह्यातील हिंदूंची भूमी बलपूर्वक कह्यात घेतली. ही भूमी मित्र पटणी आणि त्यांच्या कुटुंबातील इतर ११ सदस्यांच्या मालकीची…
चीन घाबरलेला आहे, हे या धमक्यांतून लक्षात येते ! या धमकीतून एक स्पष्ट होते की, ‘पाक आणि नेपाळ हे दोन्ही चीनचे बटीक झाले असून चीनच्या…
अशी एखाद्या धर्मांधांची बहुसंख्यांकांपैकी कुणी हत्या केली असती, तर लगेच त्यांना तालिबानी ठरवण्यात आले असते !
चीनचा बटीक होऊन आततायीपणा करणार्या नेपाळ सरकारला विरोध करून एका अर्थी भारताची बाजू घेणार्या सरिता गिरी यांचे अभिनंदन ! गिरी यांना प्रसंगी भारताने आश्रय देऊन…
वाठार स्टेशन (जिल्हा सातारा) येथे आंतरधर्मीय विवाह केल्याप्रकरणी धर्मांधांचे युवकावर तलवारीने आक्रमण
वाठार स्टेशन येथे आंतरधर्मीय प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून एका हिंदु युवकावर धर्मांधांनी तलवारीने आक्रमण केले. बाजार चौकात २ गटांमध्ये जोरदार चकमक झाली.
आतंकवादी संघटनांचे कार्यकर्ते अल्पसंख्यांक आणि शिया मुसलमानांना विविध प्रकारे त्रास देऊन त्यांचे सुन्नी मुसलमानांमध्ये धर्मांतर करण्याचा प्रयत्न करतात.
जगभरातील इस्लामी देश, त्यांच्या संघटना भारतात मुसलमानांवर अन्याय होत नसतांनाही याविषयी बोलत असतात. आता ‘भारत सरकारने बांगलादेशातील हिंदूंवर खर्या अर्थाने होत असलेल्या अत्याचारांच्या विरोधात आवाज…
वास्तविक अशी मागणी करावी लागू नये. संतांच्या हत्यांचे अन्वेषण जलद गतीने करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यासाठी सरकारने पावले उचलावीत, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !
६ मासांपूर्वीही तोडफोड केल्यावर धर्मांधांवर कोणतीही कारवाई न झाल्याचा परिणाम ! बांगलादेशातील हिंदू आणि त्यांची धार्मिक स्थळे यांवर सातत्याने आक्रमणे होतच आहेत; मात्र याविषयी भारतातील…
पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे जमावाने साधूंची हत्या केल्याची घटना ताजी असतांनाच आता याच जिल्ह्यातील वसई तालुक्यातील एका जागृत शिवमंदिरात एका साधूंवर आक्रमण करून मंदिरात चोरी…