हिंदू जागृत झाले नाही, तर तमिळनाडूचीही स्थिती काश्मीरप्रमाणे होईल : श्री. राहुल कौल, पनून काश्मीर

१९९० मध्ये जेव्हा आम्हा काश्मिरी हिंदूंना काश्मिरमधून हाकलण्यात आले, तेव्हा केवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच आम्हाला आधार दिला. Read more »

वाद्यांच्या गजरांत श्री तपोनिधी निरंजनी आखाड्याची पेशवाई मार्गस्थ !

उज्जैन सिंहस्थ कुंभ पर्वमध्ये ११ एप्रिलला श्री तपोनिधी निरंजनी आखाड्याची तिसरी पेशवाई मिरवणूक भक्तीभाव आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडली. Read more »

उज्जैन सिंहस्थपर्व : सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने भिंतींवर धर्मशिक्षणाविषयीचे लिखाणाला उदंड प्रतिसाद

येथील सिंहस्थपर्वानिमित्त सनातनचे रंगकाम करणारे साधक भिंतींवर धर्मशिक्षणाविषयीची माहिती लिहित आहेत. Read more »

संतांना गंगा नदीत फेका, असे म्हणणार्‍यांना संतभक्त अरबी समुद्रात बुडवल्याविना रहाणार नाहीत : मनोज खाडये

देशातील सध्याच्या प्रतिकूल स्थितीत आपण केवळ संतांच्या कृपाशीर्वादाने जिवंत आहोत. यासाठी त्यांच्या चरणी कृतज्ञ रहाण्याएेवजी संत हेच खरे देशद्रोही आहेत, त्यांना गंगा नदीत फेकून द्या, अशी कृतघ्नपणाची भाषा करणार्‍या पप्पू यादव या खासदाराला संतभक्त अरबी समुद्रात बुडवल्याविना रहाणार नाहीत. Read more »

पंचदशनाम जुना आखाड्याच्या पेशवाईचे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून स्वागत

सनातन आणि हिंदु जनजागृती समिती यांनी पेशवाईच्या स्वागतासाठी उज्जैन शहरातील महत्त्वाचे मार्ग असलेल्या चामुण्डा माता चौक ते देवास गेट परिसरात ठिकठिकाणी हार्दिक स्वागताचे कापडी फलक लावले होते, तर काही ठिकाणी साधक साधू-संतांच्या स्वागतासाठी हातात कापडी फलक घेऊन उभे होते. Read more »

(म्हणे) शासन हिंदु जनजागृती समिती आणि सनातन प्रभात यांच्या विचाराने चालत आहे : आमदार विद्या चव्हाण

मुंबई उच्च न्यायालयाने आदेश देऊनही शनिशिंगणापूर येथील शनि मंदिराच्या गाभार्‍यात भूमाता ब्रिगेडच्या सदस्यांना चौथर्‍यावर प्रवेश दिला नसल्याचे कारण पुढे करत २८९ अन्वये स्थगन प्रस्ताव मांडत काँग्रेसचे आमदार संजय सावंत यांनी विधान परिषदेत चर्चेची मागणी केली होती. Read more »

आम्ही शेवटपर्यंत धर्म, श्रद्धा आणि परंपरा यांचे रक्षण करणारच : सौ. नयना भगत, सनातन संस्था

राज्यघटनेने आम्हाला कलम २६ नुसार धर्मविषयक गोष्टींची व्यवस्था पहाण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. आम्ही त्यांचा वापर करू. धर्म, श्रद्धा, परंपरा यांच्या रक्षणाच्या लढ्यात ईश्‍वरीय सत्ता महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत यांनी केले. Read more »

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना गद्दार म्हणणार्‍यांना हद्दपार करा : मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

सध्या देशात क्रांतीवीरांचा अवमान केला जात आहे. या संदर्भात संघटित होऊन खडसवायला हवे. काँग्रेसने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा ‘गद्दार’ असा उल्लेख केला. अशांना राजकीय पटलावरून कायमचे हद्दपार करा. Read more »

हिंदु जनजागृती समितीची होळी आणि रंगपंचमीच्या काळात होणारे विविध अपप्रकार रोखण्याविषयीची चळवळ

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गेली अनेक वर्षे होळी आणि रंगपंचमीच्या काळात होणारे अपप्रकार रोखण्याविषयी पोलीस आणि प्रशासन यांना निवेदने दिली जातात. यात समितीचे कार्यकर्ते, सनातन संस्थेचे साधक आणि हिंदुत्ववादी यांचाही सहभाग असतो. Read more »

जलरक्षकांची खडकवासला जलाशयाभोवती मानवी साखळी

सध्या महाराष्ट्रावर भीषण दुष्काळाचे सावट आहे. त्यातच पाण्याची नासाडी करत जलस्रोत प्रदूषित करणे, हा सामाजिक अपराधच आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणारा हा जलस्रोत प्रदूषणमुक्त रहावा; म्हणून या मोहिमेत सहभागी झालेले कार्यकर्ते जलाशयाच्या भोवती कडे करून उभे होते. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​