Menu Close

(म्हणे) ‘भारतातील हिंसात्मक राजकीय समूह अल्पसंख्यांकांना शिव्या देत आहे !’

‘भारतातील लोक मनुष्यापेक्षा गायीशी चांगला व्यवहार करतात’, असे ट्वीट संयुक्त अरब अमिरातच्या राजकुमारी हेंद अल कासिमी यांनी यापूर्वी केले होते.

(म्हणे) ‘सरकारच्या कह्यातील हिंदु मंदिरांनी ‘तामिळनाडू मुख्यमंत्री साहाय्यता निधी’साठी कोट्यवधी रुपये द्यावेत !’

मंदिरांचे सरकारीकरण झाल्यावर काय होते ?, याचे आणखी एक उदाहरण ! मशिदींवर कोट्यवधी रुपयांची खैरात आणि मंदिरांच्या पैशांवर डल्ला, हाच अण्णाद्रमुक सरकारचा धर्मनिरपेक्षतावाद आहे का…

जमशेदपूर (झारखंड) येथे ‘हिंदू फल दुकान’ असा फलक लावणार्‍या विक्रेत्यांवर पोलिसांकडून कारवाई

झारखंडमध्ये कॉंग्रेसचे समर्थन असलेले झारखंड मुक्ती मोर्च्याचे सरकार असल्यामुळेच ते हिंदूंचा छळ करत आहे, हिंदूंच्या संघटनांवर जाणीवपूर्वक कारवाई करत आहे, हेच यातून लक्षात येते !

पाकिस्तानमध्ये चिनी विषाणूचे थैमान आणि भारत !

पाकिस्तानमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. असे असतांना एका बाजूला पाकिस्तान शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे, तर दुसर्‍या बाजूला इराणच्या सीमेतूनच पाकिस्तानमध्ये प्रवेश करणार्‍या नागरिकांमुळे कोरोना विषाणूचा…

‘मंगलम् कर्पूर’ या उत्पादनाच्या विज्ञापनात प्रभु श्रीराम ‘सेल्फी’ काढतांना दाखवून त्याचा अवमान

विविध माध्यमांतून होणारा हिंदूंच्या देवतांचा अवमान रोखण्यासाठी सरकारने कठोर कायदा केला पाहिजे !

इस्लाम स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे कराचीमधील हिंदु कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी

पाकिस्तानमध्ये कोरोनामुळे दळणवळण बंदी असतांनाही हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न थांबलेला नाही. येथे इस्लाम धर्म स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे १२ एप्रिल या दिवशी पीआयए टाऊनशिपमध्ये एका हिंदु कुटुंबावर…

पालघर येथे पोलिसांसमोरच दोन संतांचे ‘मॉब लिंचिग’ ही महाराष्ट्राला कलंकित करणारी घटना ! : हिंदु जनजागृती समिती

पालघर येथे श्री पंच दशनाम जुना आखाड्याचे संत कल्पवृक्षगिरी महाराज आणि सुशीलगिरी महाराज, तसेच त्यांचा वाहन चालक यांची हिंसक जमावाने पोलिसांसमोरच प्रचंड मारहाण करून निर्घृण…

संतांची हत्या करणार्‍या आरोपींवर लवकरात लवकर कठोर कारवाई करा ! – महंत नरेंद्र गिरी

महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात जुना आखाड्याच्या दोन संतांची हत्या केली जाणे, ही अतिशय निंदनीय गोष्ट असून भारतीय आखाडा परिषद याचा तीव्र शब्दात निषेध करते.

दळणवळण बंदीच्या काळात गोवंडी येथे भाज्यांच्या गाड्यांतून गोवंशियांच्या मांसाची वाहतूक : धर्मांधाला अटक

दळणवळण बंदीच्या काळात भाज्यांच्या गाड्यांमध्ये गोवंशाच्या मांसावर भाजी रचून त्यातून मांसाची अवैधरित्या वाहतूक होत असल्याचा प्रकार पुढे आला आहे.

अचिरूपक्कम् (तमिळनाडू) येथील प्राचीन शिवमंदिर धर्मांध ख्रिस्त्यांच्या विळख्यात

धर्मांधांकडून हिंदूंची मंदिरे कह्यात घेण्यात आल्याच्या शेकडो घटना या देशात घडल्या आहेत. आता कट्टरतावादी ख्रिस्त्यांकडूनही तोच प्रकार केला जात आहे. याविरोधात धर्मनिरपेक्षतावादी काहीच बोलणार नाहीत;…