‘भारतातील लोक मनुष्यापेक्षा गायीशी चांगला व्यवहार करतात’, असे ट्वीट संयुक्त अरब अमिरातच्या राजकुमारी हेंद अल कासिमी यांनी यापूर्वी केले होते.
मंदिरांचे सरकारीकरण झाल्यावर काय होते ?, याचे आणखी एक उदाहरण ! मशिदींवर कोट्यवधी रुपयांची खैरात आणि मंदिरांच्या पैशांवर डल्ला, हाच अण्णाद्रमुक सरकारचा धर्मनिरपेक्षतावाद आहे का…
झारखंडमध्ये कॉंग्रेसचे समर्थन असलेले झारखंड मुक्ती मोर्च्याचे सरकार असल्यामुळेच ते हिंदूंचा छळ करत आहे, हिंदूंच्या संघटनांवर जाणीवपूर्वक कारवाई करत आहे, हेच यातून लक्षात येते !
पाकिस्तानमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. असे असतांना एका बाजूला पाकिस्तान शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे, तर दुसर्या बाजूला इराणच्या सीमेतूनच पाकिस्तानमध्ये प्रवेश करणार्या नागरिकांमुळे कोरोना विषाणूचा…
विविध माध्यमांतून होणारा हिंदूंच्या देवतांचा अवमान रोखण्यासाठी सरकारने कठोर कायदा केला पाहिजे !
पाकिस्तानमध्ये कोरोनामुळे दळणवळण बंदी असतांनाही हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न थांबलेला नाही. येथे इस्लाम धर्म स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे १२ एप्रिल या दिवशी पीआयए टाऊनशिपमध्ये एका हिंदु कुटुंबावर…
पालघर येथे श्री पंच दशनाम जुना आखाड्याचे संत कल्पवृक्षगिरी महाराज आणि सुशीलगिरी महाराज, तसेच त्यांचा वाहन चालक यांची हिंसक जमावाने पोलिसांसमोरच प्रचंड मारहाण करून निर्घृण…
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात जुना आखाड्याच्या दोन संतांची हत्या केली जाणे, ही अतिशय निंदनीय गोष्ट असून भारतीय आखाडा परिषद याचा तीव्र शब्दात निषेध करते.
दळणवळण बंदीच्या काळात भाज्यांच्या गाड्यांमध्ये गोवंशाच्या मांसावर भाजी रचून त्यातून मांसाची अवैधरित्या वाहतूक होत असल्याचा प्रकार पुढे आला आहे.
धर्मांधांकडून हिंदूंची मंदिरे कह्यात घेण्यात आल्याच्या शेकडो घटना या देशात घडल्या आहेत. आता कट्टरतावादी ख्रिस्त्यांकडूनही तोच प्रकार केला जात आहे. याविरोधात धर्मनिरपेक्षतावादी काहीच बोलणार नाहीत;…