गोव्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी अनधिकृत वास्तव्य करणार्या बांगलादेशी घुसखोरांना गोव्यातून हाकलून लावले पाहिजे, असे प्रतिपादन समितीचे श्री. सत्यविजय नाईक यांनी केले.
‘बांगलादेशी हिंदूंच्या सुरक्षेसाठी भारत सरकारने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात’ या मागणीसाठी ५ जानेवारी या दिवशी समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र-जागृती’ आंदोलन घेण्यात आले.
देशात ‘राष्ट्रीय नागरिकता नोंदणी’ लागू करून बांगलादेशी घुसखोरांना देशातून हाकलून लावावे. घुसखोरांना आश्रय देणार्यांवरही कठोर कारवाई करण्यात यावी. बांगलादेशी हिंदूंच्या सुरक्षेसाठी भारत सरकारने तातडीने पावले…
भारत सरकारने तातडीने पावले उचलून चिन्मय कृष्णदास यांची विनाअट सुटका करावी आणि हिंदु अल्पसंख्यांकांच्या संरक्षणासाठी तेथील सरकारला भाग पाडावे, या मागणीसाठी समितीच्या वतीने मूक आंदोलन…
हिंदू संघटित राहिल्यास हिंदु राष्ट्र नक्कीच येईल, असे विचार माजी खासदार नवनीत राणा यांनी इंदिरा मार्केट, जुने बसस्थानक, फोंडा येथे हिंदु रक्षा समितीने आयोजित केलेल्या…