सध्याच्या धर्मविहीन (सेक्युलर) व्यवस्थेमध्ये साधारण नागरिकांच्या जीवनातून धर्म विलुप्त झाला आहे. त्यामुळे सकाळी दुध देणार्यापासून डॉक्टरपर्यंत सर्व जण समाजाला लुटतात.
जीवनात आपल्याला नेहमी ताण-तणावाला सामोरे जावे लागते. हा ताण निर्माण होण्यामागे स्वभावदोषही कारणीभूत असतात. आपण नियमितपणे स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवली तर तणावमुक्ती सहज शक्य आहे.
तथाकथित निधर्मी विचारधारेपासून हिंदूंनी स्वत:ला दूर ठेवावे, असे प्रतिपादन येथील ‘हिंदु जनशक्ती’ या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री. ललित कुमार यांनी केले.
श्रीमती डोईफोडे यांनी समितीच्या कार्याची ओळख आणि मकरसंक्रांत, रथसप्तमी या सणांची अध्यात्मशास्त्रीय माहिती दिली, तसेच ७ फेब्रुवारी या दिवशी सोलापूर येथे होणार्या धर्मजागृती सभेचे निमंत्रण…
लोहता भागातील हनुमान मंदिर येथे २८ जानेवारीला हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु धर्मजागृती सभा पार पडली. हिंदु राष्ट्राची आवश्यकता या विषयावर सौ. प्राची जुवेकर उपस्थित…
धिवक्ता शरदचंद्र मुंदरगी म्हणाले की, उदात्त, सांस्कृतिक हिंदु राष्ट्र लवकर येण्यासाठी आपण सर्व हिंदूंनी एकत्रित येणे अत्यावश्यक आहे आणि तेच धर्मजागृती सभेच्या माध्यमातून साध्य होणार…
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ४ फेब्रुवारी या दिवशी येथील आदर्श कॉलेजच्या मैदानात ‘हिंदु धर्मजागृती सभे’चे आयोजन केले आहे. या फेरीत ५५ हून अधिक दुचाकी आणि…
हिंदु ऐक्यासाठी पुणे येथे ४ फेब्रुवारीला होणार्या हिंदु धर्मजागृती सभेला उपस्थित रहा ! – पराग गोखले
हिंदूसंघटन, धर्मजागृती, तसेच हिंदु राष्ट्राची स्थापना या उद्देशाने चंद्रभागानगर येथील कै. हनुमंत थोरवे विद्यालयाच्या मैदानावर ४ फेब्रुवारीला सायंकाळी ५.३० वाजता हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात…
कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती (वय ८२ वर्षे) यांनी २८ फेब्रुवारीला सकाळी देहत्याग केला. कांचीपुरम् पीठाचे ते ६९ वे शंकराचार्य होते.
पेडणे येथील कार्निव्हल रहित करावा. समानस्तरावर लोकसंख्या नियंत्रण आणि संतुलन यांसाठी तातडीने कायदा करावा. गेली २७ वर्षे विस्थापितांचे जीवन जगत असलेल्या काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन करावे.