शिवाजीनगर पोलीस लाईनमध्ये कार्यरत असलेल्या मुसलमान पोलिसांना नमाजपठणासाठी एक छोटी जागा देण्यात आली होती; परंतु त्या जागेच्या सभोवतालच्या १० गुंठे शासकीय भूमीवर अतिक्रमण करून एक…
वक्फ बोर्डाने बळकावलेली सिंदगी येथील गुरुबसव विरक्त मठाची कोट्यवधी रुपयांची १.३० एकर भूमी ५१ वर्षांच्या अथक संघर्षानंतर मठाला परत मिळाली आहे. गुरुबसव विरक्त मठ सेवा…
महाराष्ट्रामध्ये मठ-मंदिरांच्या जागांवर वक्फ बोर्डने दावा केला आहे. हे षड्यंत्र रोखण्यासाठी वक्फ बोर्ड आणि वक्फ कायदा हे दोन्ही रहित झाले पाहिजे, असे मार्गदर्शन सुनील घनवट…
केंद्र शासनाने प्रस्तुत केलेल्या वक्फ संबंधीच्या विधेयकात वक्फ मंडळाला मिळालेले अमर्याद अधिकार काही प्रमाणात कमी करण्यात आले असले, तरी हिंदू समाजाच्या भूमीच्या रक्षणाची संपूर्ण हमी…
वक्फ कायद्याविषयी समस्त हिंदूंनी सतर्क रहाण्याची आवश्यकता आहे. पाकिस्तानने शत्रू संपत्ती कायदा करून हिंदूंची संपत्ती कह्यात घेतली, तर भारत सरकारने वक्फ कायदा करून हिंदूंची संपत्ती…
महाराष्ट्रामध्ये मठ-मंदिरांच्या जागांवर वक्फ बोर्डने दावा केला आहे. त्यामुळे मठ-मंदिरांना अडचण निर्माण होते. हे षड्यंत्र रोखण्यासाठी वक्फ बोर्ड आणि वक्फ कायदा हे दोन्ही रहित झाले…
वक्फ कायदा हिंदूंच्या जमिनी बळकावण्यासाठी पाशवी अधिकार देतो. त्यामुळे हे दोन्ही कायदे रद्द करणे ही आपली प्राथमिकता असली पाहिजे,” असे मत अधिवक्ता श्री विष्णु शंकर…
महाकुंभात सहभागी होणारे सर्वच भाविक अशांना कधीच क्षमा करणार नाहीत. अशी वक्तव्ये करणार्यांवर कठोर कारवाई करून वक्फ बोर्ड रहित केला पाहिजे’, अशी रोखठोक भूमिका श्री…
मुफ्ती शहाबुद्दीन रजवी बरेलवी यांनी कुंभमेळा स्थळावरील 54 बीघा भूमीवर वक्फचा दावा केला आहे. हा प्रकार अत्यंत निषेधार्ह असून हिंदु जनजागृती समिती याचा तीव्र विरोध…
जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांनी कुंभक्षेत्री ‘डरेंगे तो मरेंगे’, ‘सनातन सात्त्विक है, कायर नहीं’ आणि ‘वक्फ के नाम पर संपत्ती की लूट है, धर्मनिरपेक्ष भारत…