Menu Close

छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन तरुणांनी देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी पुढे आले पाहिजे : इतिहासतज्ञ डॉ. सच्चिदानंद शेवडे

आज देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी अधिकाधिक तरुणांनी पुढे आले पाहिजे. सध्याची युवा पिढी लवकर थकते; कारण आपण केवळ छत्रपती शिवरायांचा जयजयकार करतो, परंतु त्यांना…

ख्रिस्ती मिशनर्‍यांना भारतात येण्यासाठी टुरिस्ट व्हिसा न देण्याची केंद्रशासनाकडे मागणी करणारी ऑनलाईन याचिका प्रविष्ट !

हिंदूंचे जलदगतीने होणारे धर्मांतर रोखण्यासाठी चेंज डॉट ऑर्ग या संकेतस्थळावर २४ मार्च या दिवशी एक ऑनलाईन याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. हिंदूंचे धर्मांतर करण्याच्या कुटील…

हिंदुत्व आणि राष्ट्र विरोधी विचार पसरवून मने भ्रमित करणे, हा पुरोगाम्यांचा आतंकवाद : ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर

आतंकवाद म्हणजे केवळ तलवारी आणि बंदुका घेऊन मारणे नव्हे, तर समोरच्याच्या मनात भीतीचे बीजारोपण करणे, तसेच त्याच्या मनातील लढण्याची इच्छाच नष्ट करणे यातून आतंकवादाचा खरा…

कुडाळ, सिंधुदुर्ग येथील हिंदु धर्मजागृती सभेचा पथनाट्याच्या माध्यमातून प्रसार

कुडाळ येथील हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रसारासाठी बालसाधकांचे पथनाट्य शहरात विविध ठिकाणी सादर करण्यात येत होते.

नंदुरबार येथे प्रथमच शिवजयंतीनिमित्त विराट शोभायात्रा

भगवे ध्वज घेवून नाचणारे सहस्रो युवक, शिवछत्रपतींची मूर्ती घेऊन मिरवणुकीत चालणारी २५ हून अधिक वाहने, सतत दुमदुमणार्‍या घोषणा यांमुळे शहरातील रस्ते भारावून गेले होते. नंदुरबारच्या…

खडकवासला जलाशय रक्षण मोहिमेची यशस्वी सांगता !

धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी रंग खेळून खडकवासला जलाशयात उतरल्याने होणारे पाण्याचे प्रदूषण रोखले जावे, या उद्देशाने राबवण्यात आलेली खडकवासला जलाशय रक्षण मोहीम संपूर्ण यशस्वी…

धर्मांधांनी अल्पवयीन हिंदु विद्यार्थिनीची काढलेली छेड हेच नंदुरबार दंगलीमागील कारण ?

२२ मार्च या दिवशी एक अल्पवयीन हिंदु विद्यार्थिनी १० वीची परीक्षा देण्यासाठी परीक्षाकेंद्रावर जात होती. त्या वेळी २ धर्मांध युवकांनी त्या विद्यार्थिनीला परीक्षाकेंद्रावर जाण्यापासून अडवले.…

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना गद्दार म्हणणार्‍यांना हद्दपार करा : मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

सध्या देशात क्रांतीवीरांचा अवमान केला जात आहे. या संदर्भात संघटित होऊन खडसवायला हवे. काँग्रेसने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा ‘गद्दार’ असा उल्लेख केला. अशांना राजकीय पटलावरून कायमचे हद्दपार…

भारतातील अल्पसंख्यांक मुसलमान दंगल आणि बलात्कार करतात, तर बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदू असा विचारही करू शकत नाहीत !

भारतात अल्पसंख्यांक मुसलमान दंगल आणि बलात्कार करतात, बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदू असा विचारही करू शकत नाहीत, असे ट्विट प्रसिद्ध बांगलादेशी लेखिका तस्लीमा नसरीन यांनी केले आहे.