Menu Close

(म्हणे) ‘मोगल हेच खरे राष्ट्राचे निर्माते होते !’

‘मोगल हेच खरे राष्ट्राचे निर्माते होते; मात्र त्यांनी लोकांच्या हत्या घडवून आणल्या, असे तुम्ही म्हणत असाल, तर ते कशाच्या आधारे म्हणत आहात ? हे आम्हाला…

लॉर्ड मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धतीने गुलामीची मानसिकता लादली ! – साध्वी प्रज्ञा सिंह, खासदार, भाजप

साध्वी प्रज्ञा सिंह म्हणाल्या, ‘‘इंग्रजी शिक्षणपद्धतीमुळे व्यक्ती बाहेरून भारतीय आणि आतून इंग्रज असतो. शिक्षण हे एकमेव माध्यम आहे. त्याद्वारे लोकांमध्ये पालट घडवता येतो. इंग्रजांमुळे जातीभेद…

मोगलांचे वंशज !

मोगलांचे वंशज आजही भारतात आहेत आणि ते मोगलांची तळी उचलत आहेत. अशांवर सरकारने कठोर कारवाई करणे आवश्यक !

तालिबान आणि काँग्रेस !

अल्पसंख्यांकांना खूश करण्यासाठी, त्यांच्या एकगठ्ठा मतांसाठी हिंदूंना ‘हिंसक’ दाखवण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. त्यामुळे ध्रुवनारायण यांच्यासारख्यांच्या वक्तव्यांकडे दुर्लक्ष न करता हिंदूंनी त्याला वैध मार्गाने विरोध…

पाकिस्तान आमचे दुसरे घर ! – तालिबान

तालिबान पाकिस्तानला त्याचे दुसरे घर मानतो आणि अफगाणिस्तानच्या भूमीवरून पाकच्या विरोधातील कोणत्याही कारवायांना अनुमती दिली जाणार नाही, असे तालिबानचा प्रवक्ता जबीउल्लाह मुजाहिद याने म्हटले आहे.

ऑलिंपिक स्पर्धेत रौप्यपदक प्राप्त करणारे कुस्तीपटू रविकुमार दाहिया यांच्याकडून भगवान शिवाला जलाभिषेक आणि रुद्राभिषेक !

टोकियो ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक प्राप्त केल्यानंतर कुस्तीपटू रविकुमार दहिया त्यांच्या गावी परतले आहेत. दाहिया यांची भगवान शिवावर नितांत श्रद्धा आहे. ऑलिंपिक स्पर्धेसाठी टोकियोला जाण्यापूर्वी दाहिया यांनी…

कृतज्ञतेची जाणीव कौतुकास्पद !

दहिया यांनी भारतात परतल्याक्षणी शिव मंदिरांत जलाभिषेक, तसेच रुद्राभिषेक करून कृतज्ञता व्यक्त केली. मोठे यश संपादन केल्यानंतरही दहिया यांच्या मनामध्ये असलेली ईश्वराच्या कृपेची जाणीव कौतुकास्पद…

(म्हणे) ‘तालिबान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सारखेच !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना मी तालिबानशी केली  होती. धर्माच्या आधारावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चालतो आणि तालिबानदेखील तेच करत आहे; म्हणून मी संघाची तुलना तालिबानशी केली.…

मेवात (हरियाणा) जिल्ह्यात मौलानांकडून हिंदु युवकाचे धर्मांतर

हरियाणा राज्यातील मेवात जिल्ह्यात असलेल्या बरोट येथे मौलानांनी पैशाचे आमीष देऊन मनोज कुमार नावाच्या एका हिंदु युवकाचे धर्मांतर केले. त्यानंतर दोन मौलानासहित चार धर्मांधांनी तो…

जेएनयूआणि ‘टाटा सामाजिक विज्ञान संस्था’ या विद्यापिठांतील विद्यार्थ्यांचा आतंकवादी कारवायांत सहभाग !

शहरी नक्षलवादाच्या प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींना स्वत:चे सरकार स्थापन करायचे होते. त्यामुळेच त्यांनी अस्तित्वात असलेले सरकार उलथवून लावण्यासाठी देशाविरुद्ध युद्ध पुकारले. स्फोटकांचा वापर करून नागरिकांच्या…