Menu Close

सनातनच्या प्रदर्शनातून हिंदूंमध्ये जागृती होऊन त्यांची उन्नती होईल : श्री बलदेवाचार्यजी महाराज

धर्मप्रसाराची सेवा झोकून देऊन केल्यास साधकांना मोठे फळ मिळेल. या प्रदर्शनाच्या माध्यमातून हिंदूंमध्ये जागृती होऊन त्यांची उन्नती होईल, असे प्रतिपादन राजस्थान येथील श्री दाऊजीधाम खालसा…

सनातनचे प्रदर्शन उत्कृष्ट आहे : योगी शैलन्द्रनाथ, गोरखपूर, उत्तरप्रदेश

सनातनचे ग्रंथप्रदर्शन अतिशय उत्कृष्ट आहे. या प्रदर्शनातील ‘ढोंगी बुवा बाजी’संबंधी ग्रंथ मला पुष्कळ आवडला, असे प्रतिपादन उत्तरप्रदेशच्या गोरखपूर येथील योगी शैलन्द्रनाथ यांनी केले

‘ओम दीनदयाळ ट्रस्ट’चे स्वामी ग्यानसिंहजी महाराज यांचा हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सन्मान !

हरिद्वार येथील ‘ओम दीनदयाळ ट्रस्ट’ने कुंभमेळ्यात धर्मकार्यासाठी देशभरातून आलेले सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांच्यासाठी भोजनाची व्यवस्था केली. यासाठी ट्रस्टचे स्वामी ग्यानसिंहजी महाराज…

धर्माचे शाश्‍वत रक्षण केल्यानंतर धर्म आणि कार्य यशस्वी होते : पंडित कैलाशचंद शर्मा

सनातनच्या प्रदर्शनस्थळी येऊन मला फार चांगले वाटले. धर्मकार्याशिवाय आणखी दुसरे चांगले कार्य असू शकत नाही. धर्म वाचवण्यासाठी केल्या जाणार्‍या कार्यापेक्षा मोठे धर्मकार्य होऊ शकत नाही.

‘सनातनच्या प्रदर्शनातील विषयांचे चिंतन करून संतांनी धर्माला सर्वोच्च स्थानी आणण्याचे कार्य करायला हवे’

संपूर्ण भारतवर्षातील त्यागी, तपस्वी, श्री महंत, आचार्य, महामंडलेश्‍वर यांनी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या प्रदर्शनातील विषयांचे अधिक चिंतन करून सनातन धर्माला सर्वांत वरच्या स्थानी…

सत्ता हवी असणार्‍या राजकीय पक्षाने हिंदूंच्या मागण्यांची पूर्तता करावी : कपिल मिश्र

आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ता हवी असणार्‍या राजकीय पक्षाने हिंदूंच्या न्याय्य मागण्यांची पूर्तता केली पाहिजे, असे प्रतिपादन नवी देहली येथील अपक्ष आमदार तथा ‘हिंदु चार्टर’चे श्री. कपिल…

‘हिंदु जनजागृती समितीप्रमाणे धर्मप्रसाराचे कार्य केल्यास राष्ट्राला चांगले दिवस येतील’

हिंदु जनजागृती समितीने धर्मशिक्षणाविषयी लावलेले हे प्रदर्शन अतिशय उपयुक्त आहे. या देशात गायींची हत्या थांबलीच पाहिजे. अशा प्रकारे धर्मप्रसाराचे कार्य केल्यास आपला समाज, धर्म आणि…

साई संस्थान घोटाळा : हिंदु जनजागृती समितीच्या जनहित याचिकेवर २५ फेब्रुवारीला सुनावणी

साई संस्थानला ५० सहस्रांपेक्षा अधिक रुपयांची खरेदी करायची असेल, तर त्यासाठी राज्यशासनाची अनुमती घ्यावी लागते; मात्र कुंभमेळ्याच्या नावाने करण्यात आलेली सर्व खरेदी राज्यशासनाच्या अनुमतीविना करण्यात…

शालेय शिक्षणातून धर्मशिक्षण देण्याची आवश्यकता : आनंद प्रकाश ब्रह्मचारी महाराज

शालेय शिक्षणातून धर्मशिक्षण देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन उत्तराखंडच्या हरिद्वार येथील आनंद प्रकाश ब्रह्मचारी महाराज यांनी केले

‘सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाच्या माध्यमातून सनातन वैदिक धर्माविषयी आपण सर्वांना अवगत करत आहात !’

या प्रदर्शनातून ‘सनातन धर्म काय आहे, वृद्धांची सेवा कशी करायला हवी, गोमातेचे रक्षण कसे करायला हवे, नमस्कार कसा करायला हवा, त्यातून ऊर्जा कशी निर्माण होते’,…