आसाम आणि मेघालय येथे दळणवळण बंदीच्या काळात चालू होणार मद्यविक्री !
जनतेला मद्यपी बनवणारे प्रशासन कधी जनहित साधेल का ? दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असतांना प्रशासनाने असा निर्णय घेणे समाजघातकी आहे ! Read more »
जनतेला मद्यपी बनवणारे प्रशासन कधी जनहित साधेल का ? दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असतांना प्रशासनाने असा निर्णय घेणे समाजघातकी आहे ! Read more »
महान हिंदु संस्कृती समोर असूनही तिचा अवलंब न करता ‘काखेत कळसा आणि गावाला वळसा’ अशी गत झाल्याने व्यसनाधीन लोक सैरभैर झाले. परिणामी त्यांना समुपदेशन आणि व्यसनमुक्ती केंद्र यांचे साहाय्य घ्यावे लागले Read more »
धर्मांधांची विकृत मानसिकता जाणा ! देशात कोरोनामुळे दळणवळण बंदी झाल्यानंतर धर्मांधांकडून सतत त्याचे उल्लंघन करण्याचे आणि प्रशासनाला त्रास देण्याचे, आक्रमण करण्याचे, कोरोनाचा प्रसार करण्याचे प्रकार घडत आहेत. त्यातील हा आणखी एक वेगळा प्रकार आता समोर आला आहे. Read more »
जगावर साथीची आपत्ती कोसळल्याने देशात आणि राज्यात सर्वत्र ‘लॉकडाऊन’ करण्यात आले असतांना धर्मांध दंगली घडवत असतील, तर पोलीस आणि अन्य शासकीय यंत्रणा यांनी आता कठोर पावले उचलावीत, अशीच जनतेची मागणी आहे ! Read more »
गुप्तचर विभागाचे पोलीस अंकित शर्मा यांच्या हत्येच्या प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी सलमान याने त्याच्या चौकशीत हत्येविषयी अनेक गोष्टी उघड केल्या आहेत. Read more »
‘कचर्याची होळी करा, पुरणाची पोळी दान करा’ असे अधार्मिक, तसेच धर्मश्रद्धांचे भंजन करणारे उपक्रम काही नास्तिकतावादी संघटनांकडून राबवण्यात येतात. अशा अपप्रकारांना आळा घालण्यासाठी… Read more »
हस्तांदोलन केल्यामुळे शारीरिक स्तरावर संसर्ग होतो, तसाच तो आध्यात्मिक स्तरावरही होतो. हात मिळवल्याने रज-तम या सूक्ष्म गुणांचा, तसेच अनिष्ट शक्तींचा संबंधितांना त्रास होण्याची शक्यता बळावते. यामुळेच हिंदु धर्मात ‘नमस्कार’ करण्यास सांगितला आहे ! कोरोनाच्या प्रभावामुळे का होईना जगालाही नमस्काराचे महत्त्व पटू लागले आहे ! Read more »
देशाच्या राजधानीत धर्मांधांना हाताशी धरून आतंकवादी कशा प्रकारे कारवाया करत आहेत, हेच यातून दिसून येते. देशाच्या राजधानीत आतंकवादी अशा कारवाया करत असतील आणि त्याचा थांगपत्ताही लागत नसेल, तर देशातील इतर ठिकाणचा विचारही न केलेला बरा ! Read more »
संपूर्ण देशात या कायद्याविरुद्धच्या आंदोलनात ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ने १२० कोटी रुपये व्यय केले आहेत. हा आंतरराष्ट्रीय विषय असल्याने याची ‘एन्.आय.ए.’कडून चौकशी करण्यात येऊन देशद्रोही शक्तींना लगाम घातला पाहिजे अशी मागणी हिंदुत्वनिष्ठांनी निवेदनांद्वारे आणि आंदोलनाद्वारे प्रशासन आणि केंद्रीय गृहमंत्री यांजकडे केली. Read more »
पोलीस हवालदार रतनलाल, गुप्तचर विभागाचे अंकित शर्मा या हिंदूंची हत्या धर्मांधांनी केली, असे स्पष्ट असतांना हिंसाचाराचे खापर हिंदूंवर फोडण्याचा प्रयत्न लक्षात घ्या ! Read more »
Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.
Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article.