काश्मीरमध्ये ईदच्या दिवशी मशिदी बंद ठेवल्याचे गंभीर पडसाद उमटतील ! – ओमर अब्दुल्ला
ईदच्या दिवशी काश्मीरमधील मशिदी आणि पवित्र धार्मिक स्थळे बंद ठेवल्याच्या सूत्रावरून माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. Read more »
ईदच्या दिवशी काश्मीरमधील मशिदी आणि पवित्र धार्मिक स्थळे बंद ठेवल्याच्या सूत्रावरून माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. Read more »
आतंकवाद्यांचा आदर्श असणार्या डॉ. झाकीर यांच्या संस्थेकडून काँग्रेसची संस्था पैसे स्वीकारते यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही; कारण आतंकवाद्यांना बिर्याणी खाऊ घालून हिंदुत्वनिष्ठांना आतंकवादी ठरवण्याचाच काँग्रेसचा इतिहास आहे ! Read more »
शशी थरूर पुढे म्हणाले, भाजपला भारतीय राष्ट्रवाद हा सांप्रदायिकतेच्या व्याख्येत बसवायचा आहे. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात कधीही भाग घेतला नाही. तरीही ते स्वत:ला राष्ट्रवादी समजतात आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या नावाचा अपलाभ करून घेतात Read more »
आतंकवादी आणि फुटीरतावादी यांच्या कारवायांमुळे आम्हाला आमच्याच देशात निर्वासित म्हणून रहाण्याची दुर्दैवी परिस्थिती ओढवली आहे. आम्हाला पूर्वीसारखाच शांत आणि भारताचे नंदनवन असलेला काश्मीर हवा आहे, अशा शब्दांत ‘युथ फॉर बनून काश्मीर’चे प्रमुख राहुल कौल यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. Read more »
काश्मिरी हिंदूंना काश्मीरमध्ये कायमस्वरूपी वसवण्यासाठी वेगळ्या केंद्रशासित राज्याची निर्मिती करावी, अशी मागणी पनून कश्मीरने केली आहे. या मागणीव्यतिरिक्त अन्य कोणताही पर्याय काश्मिरी हिंदू स्वीकारणार नाहीत, असेही पनून कश्मीर संघटनेनेे स्पष्ट केले आहे. Read more »
गायींवर संकट आले आहे. सरकार गावागावातील गायींना चरण्यायोग्य भूमी बांधकाम व्यावसायिक, उद्योगपती आणि अन्य लोक यांना विकत आहे. सरकार जनतेकडे लक्ष देण्याऐवजी पैसे कमवण्याच्या मागे लागले आहे. Read more »
मुंबई महानगरपालिकेच्या पूर्वानुमतीशिवाय यापुढे बकरी ईदच्या दिवशी कोणत्याही प्राण्याची हत्या (कुर्बानी) करता येणार नाही. पालिकेची अनुमती घेतल्यानंतरच कुर्बानीसाठी मुक्या प्राण्यांची हत्या करा, असे स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. Read more »
समानतेच्या अधिकाराच्या नावाखाली प्रसिद्धीलोलूप आंदोलने करून मंदिरांच्या परंपरा पायदळी तुडवणार्या तृप्ती देसाई यांच्यासारख्या महिला आणि त्यांच्या संघटना महाराष्ट्रातील महिलांवर होणार्या अत्याचारांना रोखण्यासाठी कृती करत नाहीत, हे लक्षात घ्या ! Read more »
१९५३ मध्ये तत्कालीन पंतप्रधान नेहरू नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या इंडियन नॅशनल आर्मी आणि इंडियन इंडिपेंडन्स लीग या सैन्य संस्थाच्या संपत्तीतील काही भाग पाकला देणार होते, अशी माहिती केंद्र सरकारने सार्वजनिक केलेल्या कागदपत्रांवरून समोर आली आहे. Read more »
जीवनाच्या सर्व अंगोपांगांना क्रांती स्पर्श करत असते. राजकीय क्रांतीविना आपल्या राष्ट्रीय जीवनाशी संबंधित इतर काही क्रांतींचा, त्या घडवून आणणार्या क्रांतीकारकांचा आणि समुदायांचा अल्पसा परिचय येथे दिला आहे. Read more »
Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.
Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article.