गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यातच विसर्जन झाले पाहिजे ! – भाजपचे आमदार श्री. बाळासाहेब सानप

गणेशमूर्तींचे शास्त्रानुसार, पारंपरिक पद्धतीने आणि वहात्या पाण्यातच विसर्जन झाले पाहिजेे. तुमच्या मोहिमेला माझा पाठिंबा आहे. मी तुमच्या सोबत आहे. या गोष्टीचा अधिकाधिक प्रसार झाला पाहिजे, असे प्रतिपादन भाजपचे आमदार श्री. बाळासाहेब सानप यांनी केले. Read more »

मुसलमान, ख्रिस्ती आणि सुशिक्षित पुरोगामी हेच देशाचे खरे शत्रू ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

शिवछत्रपतींना सर्वधर्मसमभावी ठरवू पहाणारे मुसलमान, ख्रिस्ती आणि सुशिक्षित पुरोगामी हेच देशाचे खरे शत्रू आहेत, असा घणाघात पू. संभाजीराव भिडे यांनी केला. Read more »

गणेशोत्सवात महिला भाविकांच्या सुरक्षिततेसाठी गणेशोत्सव मंडळांनी आवश्यक उपाययोजना कराव्यात !

लोकमान्य टिळकांनी उदात्त अशा राष्ट्रजागृती आणि संघटन या हेतूने चालू केलेल्या गणेशोत्सवाला राज्यभर मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. हा उत्सव शतकोत्तर रौप्य महोत्सवाकडे वाटचाल करत असतांना मूळ उद्देशापासून भरकटत असल्याचे चित्र दिसत आहे. Read more »

विसर्जन घाटांविषयीच्या मागण्या येत्या २४ घंट्यामध्ये पूर्ण करू ! – महानगरपालिका आयुक्त कुणाल कुमार

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शहरातील विविध ठिकाणच्या घाटांवरील अव्यवस्था आणि गलथान कारभार यांच्या विरोधातील विविध मागण्यांचे निवेदन दिले. Read more »

भाविकांसाठी मूर्तीदान ऐच्छिक विषय ! – कोल्हापूर मनपा उपायुक्तांचे हिंदु संघटनांच्या शिष्टमंडळास आश्‍वासन

श्री गणेश मूर्ती विसर्जन ही परंपरा पूर्वापार चालत आली आहे. ही महापालिकेने रोखू नये. मूर्तीदान मोहिमेच्या वेळी एखादी मूर्ती दुखावली गेल्यास याला सर्वस्वी महापालिका उत्तरदायी असेल. मूर्तीदान मोहीम महापालिका चालवत आहे, तर व्यापारीदृष्ट्या जाहिराती घेऊन मूर्तीदान घेणार्‍या संघटना व्यापार करत आहेत का ? Read more »

हिंदू स्वभिमानच्या राष्ट्रीय अध्यक्षा चेतना शर्मा यांचे प्रतिपादन, ‘हिंदूंनी त्यांच्या स्वरक्षणासाठी आत्मनिर्भर होणे आवश्यक !’

देशात ज्या भागात हिंदूंची लोकसंख्या घटली, त्या ठिकाणी हिंदु महिलांना अधिक प्रमाणात अत्याचार सहन करावे लागते आहेत. मुसलमान स्वत: एक मतपेढीच्या स्वरूपात प्रस्थापित झाले आहेत. Read more »

मुंबई, पुणे, नाशिक, कल्याण आणि शिर्डी येथे पोलिसांवर आक्रमण !

मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, कल्याण आणि शिर्डी (जिल्हा नगर) येथे पोलिसांवर आक्रमण करण्याच्या घटना घडल्या आहेत. या घटना म्हणजे महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असून गुन्हेगारांना खाकी वर्दीचे भय उरले नसल्याचे द्योतक आहे. Read more »

(म्हणे) सनातन आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याविषयी सरकारने भूमिका स्पष्ट करावी ! : डॉ. हमीद दाभोलकर

गुन्हा न्यायालयात सिद्ध होत नाही, तोपर्यंत आरोपी निर्दोष आहेत, असेच मानले जावे !’, असे स्वत: केंद्रीय अन्वेषण विभागाने म्हटले असतांना हमीद दभोलकर यांनी असे म्हणणे ही त्यांची बौद्धिक दिवाळखोरीच म्हणावी लागेल ! Read more »

‘थँक गॉड बाप्पा…’ या गाण्यातून केलेले श्री गणेशाचे मानवीकरण म्हणजे श्री गणेशाचे विडंबनच !

देवात माणसाचे दुर्गण कसे असतील ? असे म्हणणे म्हणजे देव आणि माणसाला एका तराजूत तोलण्यासारखे आहे. धर्माचरण आणि साधना नसल्यामुळे सध्या अशा प्रकारे देवाचे मानवीकरण करून देवेचा अवमान केला जात आहे. Read more »

शाडूच्या मातीची गणेशमूर्ती घडवणार्‍या ‘गणेश कला केंद्रा’चा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

गणेश कला केंद्राच्या वतीने वितरीत करण्यात येणार्‍या गणेशमूर्ती प्रमुख पाहुण्यांना भेट म्हणून देण्यात आल्या. सनातन संस्थेचे साधक मूर्तीकार श्री. गुरुदास खंडेपारकर यांनी घडवलेल्या मूर्तींप्रमाणे केंद्राने या मूर्ती घडवल्या आहेत. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​