एका कुटुंबाची काळजी घेता न येणारे समाज, राष्ट्र आणि धर्म यांची काळजी कधी घेतील का ?
एका कुटुंबाची काळजी घेता न येणारे समाज, राष्ट्र आणि धर्म यांची काळजी कधी घेतील का ?
एका कुटुंबाची काळजी घेता न येणारे समाज, राष्ट्र आणि धर्म यांची काळजी कधी घेतील का ?
आतंकवाद्यांमुळे हिंदूंच्या ऐक्याची नितांत आवश्यकता असतांना, तसेच देशापुढे अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असता स्त्रियांच्या मंदिरातील प्रवेशावर आंदोलन करणे, म्हणजे भुकेला अन्न नसतांना घर हवे, यासाठी आरडाओरडा करणे !
‘सर्वांना एकवेळ सारखे पैसे देता येतील; पण शारीरिक प्रकृती, स्वभाव, बुद्धीमत्ता इत्यादी सर्वांना समान देता येईल का ? असे आहे, तर ‘साम्यवाद’, या शब्दात काही अर्थ आहे का ?’
व्यक्तीपेक्षा समाज आणि समाजापेक्षा राष्ट्र महत्त्वाचे आहे, हे न समजणारे व्यक्तीस्वातंत्र्यवाले देशाला विनाशाकडे नेत आहेत !
कुठे भारतावर वरुणदेवाची कृपा व्हावी; म्हणून काहीच न करणारे प्रशासन, तर कुठे यासाठी बारा ज्योतिर्लिंगे आणि अन्य ठिकाणी यज्ञ करत असलेले श्री योगीराज वेद विज्ञान आश्रमाचे बार्शी, जिल्हा सोलापूर येथील अश्वमेधयाजी नाना काळे !