कुठे आता कार्य उरले नसल्याने पृथ्वीवरील जीवनाचा कंटाळा आल्यासारखे वाटणारे प.पू. डॉक्टर, तर कुठे युगानुयुगे कार्य करणारा ईश्‍वर, सर्व देवता आणि अनेक ऋषी !

हिंदु राष्ट्राची, म्हणजे रामराज्याची स्थापना होणार, याची खात्री अनेक संत आणि नाडी भविष्य सांगणारे ऋषी यांनी मला दिली आहे. त्यामुळे आता करण्यासारखे काही कार्य उरले नसल्याने मला पृथ्वीवरील जीवनाचा कंटाळा आल्यासारखे झाले. तेव्हा विश्‍वाचा निर्माता ईश्‍वर, सर्व देवता आणि अनेक ऋषी यांनी सत्त्वप्रधान राज्याची स्थापना करण्यासाठी युगानुयुगे कार्य केले आहे, … Read more

इतर सर्व धर्मांचे संस्थापक आहेत; पण हिंदु धर्माचा कोणीच संस्थापक नसण्याची कारणे

बौद्ध, जैन, ईसाई, इस्लाम इत्यादी धर्मांचे (खरे तर संप्रदायांचे) संस्थापक आहेत; पण हिंदु धर्माचा कोणीच संस्थापक नाही. याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. १. धर्म इतका अथांग आहे की, कोणी एक त्याची स्थापना करू शकत नाही. २. धर्मात कालमहात्म्यानुसार जो पालट होतो, तो सांगायला इतर धर्मांचे संस्थापक जिवंत नसतात. उलट हिंदु धर्मात … Read more

श्रीराम आणि श्रीकृष्ण यांनी सनातन धर्म राज्याची स्थापना केली

श्रीराम आणि श्रीकृष्ण यांनी सनातन धर्म राज्याची स्थापना केली. ते अवतारी कार्य होते. आता हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) स्थापना होणार आहे, ती कालमहिम्यानुसार होणार आहे. त्यामुळे त्याचे श्रेय कोणाला घेता येणार नाही.’

भगवंताने परिपूर्ण अशा हिंदु धर्मात जन्म दिल्याबद्दल कृतज्ञता वाढत गेली !

हिंदु धर्माचा जितका अभ्यास करत गेलो, तितकी भगवंताने परिपूर्ण अशा हिंदु धर्मात जन्म दिल्याबद्दल कृतज्ञता वाढत गेली.’

कुठे बालवाडीप्रमाणे असलेले आणि संशोधन करणारे पाश्‍चात्त्यांचे विज्ञान, तर कुठे लाखो वर्षांपूर्वीच परिपूर्णता गाठलेले हिंदु धर्मातील विज्ञान !

‘येथे दिलेल्या खगोलशास्त्रातील एका उदाहरणावरून हे सूत्र लक्षात येईल. आकाशातील ग्रहांबद्दल विज्ञान जो शोध घेते, तो केवळ भौतिक दृष्टीने आहे. याउलट हिंदु धर्मातील विज्ञान ग्रहांच्या भौतिक माहितीसोबत ‘ग्रहांचा परिणाम काय होतो ? कधी होतो ? आणि दुष्परिणाम होणार असले, तर त्यावर उपाय काय ?’, असे सर्व सांगते. आधुनिक विज्ञानाच्या सर्वच … Read more

जेव्हा सनातन (हिंदु) धर्म अस्तित्वात आला, तेव्हापासून लाखो वर्षे इतर पंथ (धर्म) अस्तित्वातच नव्हते.

सनातन (हिंदु) धर्मात इतर धर्मियांप्रमाणे (पंथियांप्रमाणे) ‘इतर धर्मियांना (पंथियांना) आपल्या धर्मात आणणे’, असे नाही; कारण जेव्हा सनातन (हिंदु) धर्म अस्तित्वात आला, तेव्हापासून लाखो वर्षे इतर पंथ (धर्म) अस्तित्वातच नव्हते.

ईश्वरापासून दूर असलेला मानव म्हणजे आदिमानव !

ईश्वरापासून दूर असलेल्याला आदिमानव (जंगली मानव) म्हणतात. विविध युगांत मानवाची स्थिती पुढीलप्रमाणे होती. १. सत्ययुग : अखंड साधनारत असल्याने देवाशी एकरूप असे. २. त्रेतायुग : साधना थोडी अल्प होऊ लागल्याने वेद, उपनिषदे इत्यादींच्या माध्यमांतून ज्ञानयोगानुसार अध्यात्म आणि साधना शिकवावी लागली. ३. द्वापरयुग : ज्ञानयोगानुसार अध्यात्म समजणे आणि साधना करणे कठीण … Read more