श्रेष्ठवीर हनुमान

‘छ. शिवाजी महाराजांनी राज्याच्या संरक्षणासाठी बांधलेले कोट, दुर्ग आणि गड यांच्या महाद्वारापाशी महाबली मारुति हातात गदा घेऊन उभा असलेला दिसतो. Read more »

भवसागर तरून नेणारा नावाडी – श्रीराम

वनवासात जातांना रामप्रभूंना वाटेत गंगा नदी लागली. रामप्रभू आल्याचे कळताच गुहक नावाड्याचे चित्त आनंदाने मोहरून गेले, तो धावत धावत त्यांच्याकडे गेला. Read more »

देवाविना आपले कोणी नाही ! (द्रौपदी वस्त्रहरण)

द्यूतक्रीडेत हारल्यानंतर दुर्योधनाने द्रौपदीला राज्यसभेत आणण्यास सांगितले. त्याप्रमाणे दुःशासनाने तिला राज्यसभेत फरफटत ओढत आणले. Read more »

निष्काम भक्तीने प्रसन्न होऊन ईश्वराने मायेतील अडचणी दूर करणे

श्रीकृष्णाला भेटण्याकरिता सुदामा गेला. सुदाम्याच्या बायकोने संपत्ती मागण्यासाठी सुदाम्याला सांगितले होते; परंतु सुदाम्याने काही मागितले नाही. Read more »

म्हाळसा भैरव कथा

नेवासे गावी एक लिंगायतवाणी रहात होता. त्याचे नाव तिमशेट. तो अत्यंत धनाढ्य श्रीमंत होता. त्याच्या दारी जणू गजांत लक्ष्मी निवास करीत होती. पण शेटजी फार दु:खी होते. कारण त्यांना मूलबाळ नव्हते… Read more »

शाकंभरी देवी अवतार कथा

पौष पौर्णिमा शाकंभरी देवीच्या अवताराची कथा सांगते. ही कथा मानवी जीवनाचा खरा अर्थ उलगडून दाखवते. पृथ्वीवर एक राक्षस राज्य करीत होता. त्याचे नाव दुर्गमासुर. तो अत्यंत बलवान आणि पराक्रमी होता… Read more »

श्रेष्ठ ईश्वरभक्ती

नारदमुनींना एकदा त्यांच्या भक्तीचा फार गर्व झाला. त्यांना वाटले की, आपण सतत ‘नारायण नारायण’ असा जप करत असतो. तेव्हा….. Read more »

गणपतीचे मारक रूप

आपल्याला गणपतिबाप्पाचा सदैव आशीर्वाद देणारा हात, करुणामय दृष्टी, असे तारक रूप ठाऊक आहे. त्याच्या मारक रूपासंबंधीच्या या कथेत गणपतीने असुरांचा वध करून देवतांना त्यांच्या त्रासापासून कसे वाचवले ते आपण पाहूया. Read more »

राम नाही, तर मोत्याची माळही कवडी मोलच !

एकदा सीतेला वाटते, ‘हा मारुती आपल्या स्वामींचा भक्त आहे’. त्याला आपण काहीतरी द्यावे असे वाटून गळयातील माळ काढून मारुती देते. ती माळ घेऊन मारुती समोर जाऊन बसतो आणि….. Read more »