अहंकार आणि गुरुद्रोह यांमुळे रसातळाला गेलेला बैजू बावरा यांचा शिष्य गोपाल !

बैजू बावरा म्हणाला, हे गुणचोर, गुरुद्रोही गोपाल नायक ! जर तुझ्याकडे एखादी विद्या, सामर्थ्य किंवा आपली योग्यता असेल, तर या दगडाला वितळवून माझा तंबोरा काढून दाखव. ज्याने अहंकारामुळे कित्येकांचा जीव घेतला होता आणि गुरुद्रोह केला होता, त्याच्या रागात आता दम होताच कुठे ? गोपालने गीत गाता-गाता कित्येकदा पाण्याचे घोट घशाखाली उतरवले, सर्व प्रयत्न केले; पण सर्व निष्फळ राहिले. तो गाता-गाता थकून गेला, ना दगड वितळला कि तंबोरा निघाला. शेवटी तो पराभूत झाला. Read more »

श्री दत्तगुरूंनी गोरक्षनाथांच्या सिद्धीचे गर्वहरण कसे केले ?

गोरक्षनाथ दत्तात्रेयांच्या शोधार्थ एका गुहेत शिरले. तेथे त्यांना जटाधारी उन्मत्त पिशाचवत व्यक्ती बसलेली दिसली. गोरक्षनाथ पण तेथेच एका शिळेवर बसले. मध्यान्ह समय – भिक्षेची वेळ झालेली म्हणून त्यांनी खांद्यावरून झोळी उतरवली, तोच ती उडून अदृश्य झाली आणि स्वादिष्ट भिक्षान्नाने भरून परत आली. Read more »

चंद्रशेखर आझाद यांचा शौर्यशाली जीवनपट

बनारसला संस्कृतचे अध्ययन करीत असतांना वयाच्या १४ व्या वर्षीच चंद्रशेखर आझाद यांनी कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. ते इतके लहान होते की, त्यांना पकडण्यात आले, तेव्हा त्यांच्या हातांना हातकडीच बसेना. Read more »

माघ पौर्णिमा, श्री म्हाळसादेवीची कथा

माघ पौर्णिमा आदिशक्तीच्या एका अवतार कार्याचे स्मरण करून देते. हे स्मरण भक्तांना दिलासा देणारे आहे. म्हाळसा या नावातच मोठा अर्थ भरला आहे. म्हाळसा मधील ‘म’ म्हणजे ममत्व आणि माया. ‘ह’ म्हणजे हर्ष किंवा आनंद. लसत्व म्हणजे तेज. Read more »

अग्नीदेवाचा प्रसाद

विक्रमशिला नगरीत विक्रमतुंग नावाचा राजा राज्य करत होता. एकदा तो शिकारीसाठी अरण्यात गेला. तिथे त्याला एक ब्राह्मण एका झाडाखाली बेलफळाचा यज्ञ करतांना दिसला. तो एक बेलफळ हातात घेई आणि मंत्र म्हणून ते यज्ञ कुंडात टाकत असे… Read more »

तेनालीराम चे वाक्चातुर्य

एकदा तेनालीराम तीन मासाची सुट्टी घेऊन बद्रिनाथाच्या यात्रेला गेला. तो जाताच मंत्री सेनापती आणि काही सरदारांचे संगनमत झाले. मंत्रीने सम्राट कृष्णदेवरायना सुचविले की, राज्याच्या सीमेवर नेहमीच शत्रुंच्या आक्रमणाचा धोका असतो…. Read more »

खर्‍या भक्ताला रत्नांचे मूल्य दगडांइतकेच !

एकदा राजा कृष्णदेव यांच्या आमंत्रणानुसार भक्त पुरंदरदास राजवाड्यात गेले होते. परत जातांना राजाने दोन मुठी भरून तांदूळ त्यांच्या झोळीत टाकत म्हटले, महाराज, या लहानशा भेटीचा स्वीकार करून माझ्यावर कृपा करावी. राजाने त्या तांदळात थोडे हिरे मिसळले होते. Read more »

वीर्यवान्, बुद्धीसंपन्न, महातेजस्वी आणि महाबली हनुमान !

उगवत्या सूर्याचा लाल गोळा पाहून ते पिकलेले फळ समजून ते खाण्यासाठी मारुतीने आकाशात सूर्याच्या दिशेने उड्डाण केले. त्या वेळी इंद्राने रागावून त्याच्यावर वज्र फेकले. Read more »

क्षमा

ही क्षमा ! क्षमावान तोच असू शकतो, जो अखंड आपले दोष पहातो. इंद्रिये आणि विषय यांचा संपर्क आला, आसक्ती आली की, पाप घडतेच. स्वतःचे दोष जाणणाराच क्षमावान असू शकतो. स्वतःचे दोष जाणणे हीच शक्ती आहे. शक्तीमानच स्वतःचे दोष ओळखू शकतो. तोच निरहंकारी बनू शकतो. तोच क्षमावान होऊ शकतो. Read more »