अहंकार आणि गुरुद्रोह यांमुळे रसातळाला गेलेला बैजू बावरा यांचा शिष्य गोपाल !

बैजू बावरा म्हणाला, हे गुणचोर, गुरुद्रोही गोपाल नायक ! जर तुझ्याकडे एखादी विद्या, सामर्थ्य किंवा आपली योग्यता असेल, तर या दगडाला वितळवून माझा तंबोरा काढून दाखव. ज्याने अहंकारामुळे कित्येकांचा जीव घेतला होता आणि गुरुद्रोह केला होता, त्याच्या रागात आता दम होताच कुठे ? गोपालने गीत गाता-गाता कित्येकदा पाण्याचे घोट घशाखाली उतरवले, सर्व प्रयत्न केले; पण सर्व निष्फळ राहिले. तो गाता-गाता थकून गेला, ना दगड वितळला कि तंबोरा निघाला. शेवटी तो पराभूत झाला. Read more »

तेनालीराम चे वाक्चातुर्य

एकदा तेनालीराम तीन मासाची सुट्टी घेऊन बद्रिनाथाच्या यात्रेला गेला. तो जाताच मंत्री सेनापती आणि काही सरदारांचे संगनमत झाले. मंत्रीने सम्राट कृष्णदेवरायना सुचविले की, राज्याच्या सीमेवर नेहमीच शत्रुंच्या आक्रमणाचा धोका असतो…. Read more »

खर्‍या भक्ताला रत्नांचे मूल्य दगडांइतकेच !

एकदा राजा कृष्णदेव यांच्या आमंत्रणानुसार भक्त पुरंदरदास राजवाड्यात गेले होते. परत जातांना राजाने दोन मुठी भरून तांदूळ त्यांच्या झोळीत टाकत म्हटले, महाराज, या लहानशा भेटीचा स्वीकार करून माझ्यावर कृपा करावी. राजाने त्या तांदळात थोडे हिरे मिसळले होते. Read more »

क्षमा

ही क्षमा ! क्षमावान तोच असू शकतो, जो अखंड आपले दोष पहातो. इंद्रिये आणि विषय यांचा संपर्क आला, आसक्ती आली की, पाप घडतेच. स्वतःचे दोष जाणणाराच क्षमावान असू शकतो. स्वतःचे दोष जाणणे हीच शक्ती आहे. शक्तीमानच स्वतःचे दोष ओळखू शकतो. तोच निरहंकारी बनू शकतो. तोच क्षमावान होऊ शकतो. Read more »

सदाचारी व्यक्तीजवळ लक्ष्मी, दान यांचा वास असतो !

जीवनात सदाचार (नीतीमत्ता, धर्माचरण आदी) नसेल, तर दान, लक्ष्मी (श्रीमंती) आदींचा काहीच उपयोग नसताे, हे या कथेतून जाणून बघूया ! Read more »

शिष्याचे खरे स्वरूप त्याला दाखवणे हे गुरूंचे कार्य

गुरूंची कृपा झाल्यावर कशाचेही भय म्हणून उरत नाही. तुम्ही कोण आहात आणि तुमचे स्वरूप काय आहे, ते सर्व गुरु तुम्हाला दाखवतील, हा बोध या कथेतून आपणास येर्इल Read more »