संत निवृत्तीनाथ

संत निवृत्तीनाथ हे संत ज्ञानेश्वर यांचे वडीलबंधू आणि गुरु होते. संसारात मन रमेना म्हणून निवृत्तीनाथांचे वडील विठ्ठलपंत एके दिवशी घरातून बाहेर पडले आणि त्यांनी थेट काशीचा मार्ग धरला. त्या ठिकाणी….. Read more »

वासुदेव बळवंत फडके

वासुदेव बळवंत फडके होते. हे भारतीय स्वातंत्रसंग्रामातील आद्य क्रांतीकारक होते. त्यांनी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी सशस्त्र मार्गाचा अवलंब केला. Read more »

क्रांतीवीर बाबाराव सावरकर !

क्रांतीवीर गणेश दामोदर तथा बाबाराव सावरकर हे स्वा. विनायक दामोदर सावरकर यांचे थोरले बंधू. त्यांनीच स्वा. सावरकरांना पितृतुल्य प्रेम देऊन, अत्यंत हालअपेष्टा सोसून लहानाचे मोठे केले आणि त्यांच्या बरोबरीने क्रांतीकार्यातही भाग घेतला. Read more »

देशभक्‍त डॉ. नारायण दामोदर सावरकर !

देशभक्‍त डॉ.नारायण सावरकर यांचा जन्म २५ मे १८८८ रोजी झाला. सावरकरांचे घराणे मुळात श्रीमान; परंतु एकावर एक आकस्मिकपणे कोसळत गेलेली संकट परंपरा आणि आपत्ती यांच्यामुळे नारायणरावांचे बालपण कष्टमय परिस्थितीत गेले…. Read more »

रायगड

रायगडाचे प्राचीन नाव ‘रायरी’ हे होते. युरोपचे लोक त्यास ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे म्हणत असत. जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकाच रायगड अजिंक्य…… Read more »

किल्ले पुरंदर

सह्याद्रीच्या दक्षिणोत्तर पसरलेल्या मूळ रांगेतून काही फाटे पूर्व दिशेकडे फुटले आहेत. त्यापैकी एका फाटावर सिंहगड आहे. तोच फाटा तसाच पूर्वेकडे अदमासे २४ कि. मी. धावून भुलेश्र्वर जवळ लोप पावतो. Read more »

राणी लक्ष्मीबाई

ज्यांच्याकडून आदर्श घ्यावा असे बरेच पराक्रमी वीर हिंदुस्थानातील १८५७ च्या स्वातंत्र्यसमरात चमकले. त्या सर्वांमध्ये असामान्य पराक्रम गाजवणार्‍या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई ! Read more »

धर्मवीर संभाजीराजे !

> औरंगजेबाला २७ वर्षे उत्तर हिंदुस्थानापासून दूर ठेवणारे संभाजीराजे.
> धर्मासाठी बलीदान करून इतिहासात अमर झालेले शंभूराजे
> संभाजीराजांच्या बलीदानानंतर महाराष्ट्रात क्रांती घडली Read more »

शूर पृथ्वीसिंग

बालमित्रांनो, शौर्य, निर्भयता आणि साहस या गुणांनी देश अन् संस्कृती यांचे रक्षण होते, तसेच त्यांचे वैभव वाढत रहाते. हे गुण आपल्याला जीवनातील प्रत्येक क्षेत्रात उपयुक्त ठरतात. आज आपण शूर बालक पृथ्वीसिंग याच्या शौर्याची कथा पाहू…. Read more »

आचार्य भारद्वाज : राईट बंधूंच्या पूर्वी २५०० वर्षे विमानाचा शोध लावणारे !

राईट बंधूंनी विमानाचा शोध लावण्याच्या लाखो वर्षांपूर्वी भारद्वाजऋषी यांनी `यंत्रसर्वस्व’ नावाच्या ग्रंथात `वैमानिक प्रकरण’ लिहिले होते. आकाशातच नाही, तर एका ग्रहावरून दुसर्‍या ग्रहावर उडणार्‍या एकूण २५ विमानांच्या निर्मितीविषयी त्यात लिहिले आहे. Read more »