विद्यार्थी मित्रांनो, आपण खरंच स्वतंत्र आहोत का ?

‘१५ ऑगस्ट १९४७ या दिवशी आपण (भारत देश) स्वतंत्र झाला; पण ‘आपण खरंच स्वतंत्र आहोत का’, हा प्रश्न पडतो. याचे कारण म्हणजे आज आपली प्रत्येक कृती इंग्रजांप्रमाणे आहे. Read more »

२६ जानेवारी : गुणवत्तापूर्ण प्रजासत्ताकासाठी

भारतीय राज्य घटनेनुसार मनुष्याला जन्मत:च मुलभूत हक्क प्रदान केले आहेत. या हक्कांचे संरक्षण करण्याची जबाबदारी आपल्या राज्य सरकारची असते. Read more »

राष्ट्रध्वज फडकवण्याची नियमावली

देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज तिरंगा राष्ट्रीय सण व अन्य महत्त्वपूर्ण दिवशी सन्मानपूर्वक फडकवला जातो. राष्ट्राचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाला फडकावित असताना त्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही, यासाठी काही नियम करण्यात आले आहेत. Read more »

स्वातंत्र्यदिन

१५ ऑगस्ट १९४७ या दिवशी, भारत ब्रिटीशांच्या जोखड्यापासून स्वतंत्र झाला. प्रतिवर्ष, १५ ऑगस्ट हा दिवस भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करण्यात येतो.स्वातंत्र्य दिन.. Read more »