आणि दिल्लीवर भगवा फडकला …

मराठी फौजांच्या या कामगिरीने बादशहाने मराठ्यांचा ध्वज दिल्लीच्या लाल किल्ल्यावर लावण्यास अनुमती दिली. हा मराठी ध्वज पुढची पंधरा वर्षे म्हणजे १८०३ पर्यंत दिल्लीवर फडकत होता. Read more »

पानिपतचे युद्ध लढणार्‍या मराठ्यांची थोरवी !

राष्ट्राच्या संरक्षणासाठी लाख-दीड लाख माणसे बाराशे-चौदाशे कि.मी. अंतरावरील पानिपतावर गेली. म्हणूनच महाराष्ट्र हा राष्ट्राच्या संरक्षणासाठी बाहेर पडलेला एकमेव प्रांत आहे. Read more »

वीरश्री चेतवणारी स्फूर्तीगीते हा मराठीजनांच्या अस्मितेचा अमृतठेवा !

‘बहु असोत सुंदर संपन्न की महान प्रिय अमुचा’, ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ किंवा ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ अशी गाणी मराठी माणसाच्या अस्मितेचा अमृतठेवा आहेत. Read more »

महाराष्ट्राच्या जडणघडणीत संतवाङ्मयाचे अमूल्य योगदान !

पारतंत्र्याच्या त्या घनतिमिरात निर्माण झालेल्या नामदेव, ज्ञानदेव, एकनाथ, तुकाराम आणि रामदास स्वामी या संतकवींचे वाङ्मय हे महाराष्ट्राचे अद्भूत अमोल संचितच आहे. Read more »

महान राष्ट्र महाराष्ट्र !

डॉ. भांडारकरांच्या मते, ‘भाजे, भेडसे, कार्ले येथील शिलालेखांमध्ये भोजांचा ‘महाभोज’ असा उल्लेख आहे. त्यांच्या देशाला महारट्ठ म्हणू लागले. महारट्ठचे संस्कृत रूपांतर म्हणजे महाराष्ट्र !’ Read more »