महाभारताला ‘धर्मयुद्ध’ का म्हणतात ?

‘महाभारताच्या पहिल्या ३ दिवसांत दुर्योधनाचे बरेच कौरवबंधू आणि कौरवांच्या बाजूने लढणारे इतर शूर योद्धे पांडवांकडून मारले गेले. पांचही पांडवांच्या आणि त्यांच्या बाजूच्या प्रमुख योद्ध्यांपैकी कोणीही मारला गेला नव्हता; म्हणून दुर्योधन संतापला आणि त्याने कौरवांचे सेनापती भीष्माचार्य यांना याविषयी जाब विचारला. Read more »

तक्षशिला विद्यापीठ : हिंदूंची छाती गर्वाने फुलवणार्‍या प्राचीन भारतीय विद्यापिठांपैकी एक !

‘भारतात प्राचीन काळापासून पुष्कळ मोठी विद्यापिठे अस्तित्वात होती. त्यातील तक्षशीला, नालंदा, विक्रमशिला, नागार्जुन, काशी, प्रतिष्ठान, उज्जयिनी, वल्लभी, कांची, मदुरा, अयोध्या ही विद्यापिठे प्रसिद्ध होती. Read more »